शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अग्निशमन यंत्रणेच्या पाण्याचा उपयोग भांडे धुण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 21:56 IST

रुग्णालयात एखाद्या वेळेस आग लागल्याची घटना वेळीच उपाय योजना करण्यासाठी रुग्णालयाच्या इमारतीत अग्निशमन यंत्रणा लावण्यात आली आहे. मात्र याच यंत्रातील पाण्याचा रुग्णांचे नातेवाईक धुणी-भांडी धुण्यासाठी वापर करीत असल्याचे चित्र येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे रुग्णालय प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.

ठळक मुद्देबीजीडब्ल्यू रुग्णालयातील प्रकार : व्यवस्थापनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रुग्णालयात एखाद्या वेळेस आग लागल्याची घटना वेळीच उपाय योजना करण्यासाठी रुग्णालयाच्या इमारतीत अग्निशमन यंत्रणा लावण्यात आली आहे. मात्र याच यंत्रातील पाण्याचा रुग्णांचे नातेवाईक धुणी-भांडी धुण्यासाठी वापर करीत असल्याचे चित्र येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे रुग्णालय प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.जिल्ह्यातील एकमेव शासकीय बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या इमारतीत अग्निशमन यंत्रणा लावण्यात आली आहे. या यंत्रणेचे नुकतेच नुतनीकरण सुध्दा करण्यात आले. एखाद्या वेळेस रुग्णालयात आग लागल्याची घटना घडल्यास अशा स्थिती वेळीच उपाय योजना करण्यासाठी मदत व्हावी, रुग्णांच्या जीवाला धोका पोहचू नये, यादृष्टीने अग्निश्मन यंत्रणा लावण्यात आली. मात्र मागील काही दिवसांपासून रुग्णालयाच्या इमारतीला लावलेल्या अग्निश्मन यंत्रणेच्या लावलेल्या पाईपमधील पाण्याचा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांचे नातेवाईक धुणी-भांडी धुण्यासाठी वापर करीत आहेत. त्यामुळे या यंत्रणेच्या सुरक्षेवर सुध्दा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. अग्निश्मन यंत्रणेच्या पाईपमधील पाण्याचा सर्रास वापर केला जात असताना या गंभीर प्रकाराकडे रुग्णालय प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. या काही जागृत नागरिकांनी ही बाब रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात सुध्दा आणली.रुग्णालयाच्या इमारतीला सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन यंत्रणा लावण्यात आली आहे. मात्र पाईप लाईनचे लॉक तुटले असल्याने त्यातून रुग्णांचे नातेवाईक पाणी नेत आहे. लवकरच याची दुरूस्ती करुन नवीन लॉक लावण्यात येईल.- डॉ. प्रदीप कांबळे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, बीजीडब्ल्यू रुग्णालय गोंदिया