शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

कालवा फुटून शेतात शिरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 22:47 IST

रावणवाडी ते अर्जुनी दरम्यानचा कालवा बुझलेला आहे. पावसाच्या पाण्यामुळे सदर कालवा फुटून गावाच्या सीमेत व शेतात पाणी घुसले. त्यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी रजेगाव-काटी उपसा सिंचन योजनेचे शाखा अभियंता यांना केली आहे.

ठळक मुद्देपिकांचे नुकसान : सिंचन विभागाकडे शेतकऱ्यांची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्करावणवाडी : रावणवाडी ते अर्जुनी दरम्यानचा कालवा बुझलेला आहे. पावसाच्या पाण्यामुळे सदर कालवा फुटून गावाच्या सीमेत व शेतात पाणी घुसले. त्यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी रजेगाव-काटी उपसा सिंचन योजनेचे शाखा अभियंता यांना केली आहे.सन २०१८ मध्ये रावणवाडी ते अर्जुनी दरम्यान कालव्याचे खोदकाम व बांधकाम करण्यात आले. सध्या तो कालवा बुझून गेला आहे. त्यात पावसाचे पाणी भरून गेल्याने कालवा फुटला व ते पाणी गावाच्या सीमेत तसेच शेतातील पिकांमध्ये शिरले. त्यामुळे शेतात लावण्यात आलेले पीक वाहून गेले व मोठे नुकसान झाले. तसेच गावाच्या सीमेत पाणी घुसल्याने ग्रामस्थांना समस्या निर्माण झाली.सदर प्रकाराकडे लक्ष देवून कालवा व शेतातील पीक पाहणी करावी.तसेच शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी अर्जुनीचे ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर शहारे, ओमकार रहांगडाले, पंचम बिसेन, तिलकचंद रहांगडाले आदी शेतकºयांनी केली आहे.