शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
5
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
6
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
7
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
8
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
9
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
10
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
11
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
12
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
13
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
14
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
15
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
16
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
17
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
18
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
19
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
20
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   

नुकसानग्रस्त भागाला भेट

By admin | Updated: May 1, 2016 01:44 IST

जिल्ह्यात झालेल्या गारपीट व चक्रिवादळाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

रहांगडाले यांची आढावा बैठक : अधिकारी-कर्मचारी लागले कामाला गोरेगाव : जिल्ह्यात झालेल्या गारपीट व चक्रिवादळाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची नुसती पाहणी न करता प्रत्यक्ष सर्वेक्षण करून शासनाच्या कर्मचाऱ्यांकडून खरा अहवाल पाठवून त्वरीत शासकीय मदत मिळवून देण्यासाठी शुक्रवारपासून तिरोडा क्षेत्रातील गावांची पाहणी आ. विजय रहांगडाले करीत आहेत. २९ ला गोरेगाव तालुक्यात सकाळी ८ वाजता पासून क्षेत्रातील नुकसानग्रस्त गावे सटवा, डव्वा, चिचगाव, चिचगावटोला, गणखैरा, सोनी, दवडीपार या गावांना अधिकारी, कर्मचारी व भाजपाचे पदाधिकारी यांना घेऊन दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत पं.स.सभापती दिलीप चौधरी, उपसभापती सुरेंद्र बिसेन, पं.स.सदस्य पुष्पराज जनबंधू, तालुकाध्यक्ष डॉ. लक्ष्मण भगत, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष डॉ. लक्ष्मण भगत, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अनंत ठाकुर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आ. विजय रहांगडाले यांनी दोन दिवसापासून सतत नुकसानग्रस्त पिकांची व घरांची पाहणी करून मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी पंचायत समिती सभागृहात ३० एप्रिल रोजी आढावा बैठक घेतली. शासनाला अहवाल पाठवून तातडीने मदत देण्याची मागणी करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)