शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

‘जलयुक्त’ने गाव शिवार होतेय पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 23:26 IST

महाराष्ट्र शासनाने दुष्काळ आणि टँकर मुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाला सुरूवात केली.या अभियानामुळे गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील दलदल कुही, टोयागोंदी ही गाव पाणीदार झाली.तर अनेक गावांच्या भूजल पातळीत वाढ झाली.

ठळक मुद्दे३९९ गावांमध्ये राबवली योजना : योजना चांगली, मात्र कामाच्या गुणवत्तेकडे यंत्रणेचे दुर्लक्ष

अंकुश गुंडावार। लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र शासनाने दुष्काळ आणि टँकर मुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाला सुरूवात केली.या अभियानामुळे गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील दलदल कुही, टोयागोंदी ही गाव पाणीदार झाली.तर अनेक गावांच्या भूजल पातळीत वाढ झाली.या योजनेमुळे गाव शिवार पाणीदार झाले.मात्र या योजनेच्या कामांकडे दुर्लक्ष केल्याने मोठ्या प्रमाणात कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत.टोयागोंदी झाले जलयुक्तसालेकसा तालुक्यातील नक्षलप्रभावित टोयागोंदी गावाची जलयुक्त शिवार अभियानातंर्गत २०१५-१६ मध्ये निवड करण्यात आली. या गावाचे भौगोलिक क्षेत्रफळ १०५८ असून २०५.२५ सिंचन क्षेत्र होते. या गावात जलयुक्त शिवार अंतर्गत करण्यात आलेल्या कामांमुळे १२६४ टीएमसी पाणी साठ्यात वाढ करण्यास मदत झाली. शिवाय भूजल पातळीत १ ते दीड मिटरने वाढ झाल्याने गावकऱ्यांची पाणी टंचाईची समस्या दूर झाली.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार