शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
4
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
5
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
6
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
7
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
8
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
9
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
10
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
11
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
12
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
13
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
14
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
15
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
16
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
17
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
18
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
19
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
20
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले

वृक्षांचे संवर्धन करणे काळाची गरज (वन दिन)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:27 IST

आमगाव : वृक्षांचे कमी होणारे प्रमाण हा आज जागतिक चिंतनाचा विषय आहे. वृक्षलागवड करणे सोपे आहे. मात्र, वृक्ष जोपासना ...

आमगाव : वृक्षांचे कमी होणारे प्रमाण हा आज जागतिक चिंतनाचा विषय आहे. वृक्षलागवड करणे सोपे आहे. मात्र, वृक्ष जोपासना करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन क्षेत्र सहायक आर.जे. दसरिया यांनी केले.

तालुक्यातील ग्राम कुंभारटोली येथील महादेव पहाडी येथे आयोजित जागतिक वन दिवस कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून राउंड बिटरक्षक ए.पी. ढगे, वनरक्षक पी.जे. बनसोड, एल.पी. बिसेन, यू.के. बिसेन, जी.आय. लांजेवार, के.यू. कदम, के.एस. बिसेन, एन.बी. बागडे, जी.के. डोये, एस.पी. बागडे, ग्राम वन समितीचे अध्यक्ष इनोर खोब्रागडे, उपाध्यक्ष कविता डोंगरे, सहसचिव प्रकाश बोंम्बार्डे, विजय डोंगरे, राधाकिसन चुटे, संतोष वालदे, मुकेश डोंगरे, रंजीत गेडाम, भरत उईके, सुष्मिता येटरे, ममता मेश्राम, आशिष वैद्य आदी उपस्थित होते.