शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

तिन्ही व्यवसायातून ‘शामकला’च्या जीवनात आली झळाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 11:47 PM

घरी कमावणारा एक अन् खाणारे पाच, अशा दारिद्रावस्थेत जीवन जगणाºया तिरोडा तालुक्याच्या चुरडी येथील शामकला तेजराम विठोले यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेवून लागोपाठ तीन व्यवसाय घातले.

ठळक मुद्देभगवती स्वयंसहायता महिला बचत गट : आधी शेळीपालन, मग सेंट्रिग व आता झेरॉक्स तथा लॅमिनेशन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : घरी कमावणारा एक अन् खाणारे पाच, अशा दारिद्रावस्थेत जीवन जगणाºया तिरोडा तालुक्याच्या चुरडी येथील शामकला तेजराम विठोले यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेवून लागोपाठ तीन व्यवसाय घातले. या तिन्ही व्यवसायातून मुलींचे शिक्षण, कुटुंबाचे आरोग्य सांभाळत त्यांनी आपल्या जीवनात संपन्नतेची झळाळी आणली.गट म्हणजे काय असते, हे त्यांना कळत नव्हते. त्यांनी भगवती स्वयंसहायता बचत गटात प्रवेश केल्यावर गटाची मासिक बचत २० रूपये होती. तीन वर्षांनंतर १० रूपये वाढवून ३० रूपये करण्यात आली. गटाचा व्यवहार वाढत गेल्यावर सदस्यांनी अंतर्गत व्यवहार सुरू केला. सन २०११ मध्ये गटाची बचत ५० रूपये करण्यात आली.शामकला यांना चार मुली असून पती घर बांधकामाचे काम करतात. घरी शेळ्यांचा व्यवसाय सुरू होता. त्यांना व्यवसाय वाढवायचे होते. अधिक पैसे मिळविण्यासाठी त्यांनी सहयोगिनी यांना विचारले. त्यावर त्यांनी बँक कर्जाची माहिती दिली. त्यानंतर गटातील महिलांनी बँकेच्या कर्जासाठी प्रस्ताव तयार केला. त्यांच्या गटाला एक लाख रूपयांचे कर्ज मिळाले.यातून शामकला यांनी ५० हजार रूपयांचे कर्ज घेवून सेंट्रिंगचा व्यवसाय सुरू केला.त्यांनी सदर संपूर्ण कर्जाची परतफेड करून आॅक्टोबर २०१५ मध्ये एक लाख २१ हजार रूपयांचा पुन्हा कर्ज घेतला. या कर्जातून त्यांनी व्यवसायात आणखी भर घातली. नंतर या कर्जाचीसुद्धा संपूर्ण परतफेड केली.यानंतर मार्च २०१७ मध्ये आयसीआयसीआय बँकेचा दोन लाख रूपयांचा कर्ज घेतला. या पैशातून त्यांनी फेरॉक्स मशीन व लॅमिनेश घेवून नवीन व्यवसाय सुरू केला. आता कुटुंबाची परिस्थिती सावरली आहे. गटात असल्यामुळे त्यांना व्यवसायाची ओढ लागली व पैशाचीही मदत होत आहे.चारही मुलींचे शिक्षण व आरोग्याची सोयमहिला आर्थिक विकास महामंडळ व महाराष्टÑ राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत तिरोडा येथे तेजस्विनी लोकसंचाललित साधन केंद्र आहे. त्या अंतर्गत चुरडी येथे एकता ग्रामसंस्था स्थापित असून भगवती स्वयंसहायता महिला बचत गट सुरू आहे. या गटाचे एकूण सदस्य ११ असून त्यापैकीच शामकला विठोले ह्या एक आहेत. त्यांनी तिनदा कर्ज घेवून आपले व्यवसाय वाढविले. त्यातून आता त्यांच्या चारही मुुुली योग्य शिक्षण घेवत असून त्यांच्या आरोग्यकडेही लक्ष दिले जात आहे.