शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

महापुरुषांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 20:36 IST

महाराष्ट्र हा थोर महापुरुषांचे राज्य आहे. राज्याला प्रगती पथावर नेण्यासाठी महापुरुषांच्या विचारांचाच वारसा घ्यावा लागतो. संताचे विचार प्रत्येक मानवाला कल्याणाकडे नेणारे आहे.

ठळक मुद्देरचना गहाणे : नवेगावबांध येथील संत नरहरी महाराज पुण्यतिथी कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कइसापूर : महाराष्ट्र हा थोर महापुरुषांचे राज्य आहे. राज्याला प्रगती पथावर नेण्यासाठी महापुरुषांच्या विचारांचाच वारसा घ्यावा लागतो. संताचे विचार प्रत्येक मानवाला कल्याणाकडे नेणारे आहे. त्यांच्या विचारांनीच माणूस प्रगती पथावर जात आहे. संत नरहरी महाराजांनी आयुष्यभर समाजाच्या सेवेसाठी आपले आयुष्य खर्ची घातले आहे. अनिष्ट प्रथा, अंधश्रद्धा, जुन्या चालीरीेती संपुष्टात आणण्यासाठी थोर संत महापुरुषांनी महान कार्य केले. त्यामुळे संत महापुरुषांचे विचाराच सर्व समाजासाठी प्रेरणादायीच आहेत. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष रचना गहाणे यांनी केले.तालुका सोनार समाज संघटनेच्यावतीने नवेगावबांध येथे आयोजित संत नरहरी सोनार महाराज पुण्यतिथी कार्यक्रमात त्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होत्या. यावेळी सोनार समाजाचे गोंदिया जिल्हा महासचिव मधुकर कावळे, नवेगावबांधचे सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, कान्होलीचे सरपंच संजय खरवडे, कृष्णराव गजापुरे, हरी पोवळे, महादेव बोरकर, स्वाती गजापुरे, मुलचंद गुप्ता, खांबायती मडावी व सोनार समाजातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.सर्वप्रथम संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन पुण्यतिथी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे औचित्य साधून विविध मान्यवरांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी संत नरहरी महाराजांच्या जिवन चरित्र्यावर प्रकाश टाकला. उपस्थित मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला सोनार समाजातील महिला-पुरुष मोठ्या संख्येत उपस्थित होते.