शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शासनाकडून कोंडवाड्याची मनाई, गौशाळाही नाही

By admin | Updated: November 23, 2014 23:20 IST

शासनाने नुकताच एक निर्णय काढून जप्त करण्यात आलेल्या जनावरांना कोंडवाड्यात ठेऊ नका असे सांगत गौशाळेत ठेवण्याचे सूचविले आहे. मात्र जिल्ह्यात एकही शासकीय गौशाळा नसल्यामुळे जनावरांना कोंडवाड्यात

प्रश्न पकडलेल्या जनावरांचा : पोलीस ठाण्यात ठेवायचे काय?नरेश रहिले - गोंदियाशासनाने नुकताच एक निर्णय काढून जप्त करण्यात आलेल्या जनावरांना कोंडवाड्यात ठेऊ नका असे सांगत गौशाळेत ठेवण्याचे सूचविले आहे. मात्र जिल्ह्यात एकही शासकीय गौशाळा नसल्यामुळे जनावरांना कोंडवाड्यात ठेवायचे नाही तर पोलीस ठाण्यात ठेवायचे काय? असा प्रश्न जिल्ह्यातील पोलिसांना पडला आहे.प्राण्यांना निदर्यतेने वागवू नये यासाठी शासनाने कडक कायद्याची निर्मिती केली. तरीहीे हल्लीच्या काळात काही लोक जनावरांना वाहनात डांबून त्यांची रवानगी कत्तलखान्यात करतात. कत्तलखान्यात जनावरांना नेताना पोलिसांनी पकडले तर त्या जनावरांना ठेवायचे कुठे हा प्रश्न पोलिसांपुढे पडतो. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात जनावरांना वाहनात डांबून त्यांची रवानगी कत्तलखान्यात केली जाते. शेतकऱ्यांकडून कवडीमोल दरात जनावरांची खरेदी करून त्यांना वाहनांत डांबून चारा व पाण्याविना वाहतूक केली जाते. दररोज जिल्ह्यातील १० ते १५ वाहनांत जनावरांना डांबून नले जाते. जनावरांची सर्वाधिक वाहतूक रात्रीच्यावेळी केली जाते. या वाहनांवर पोलीस विभागाकडून कारवाई केली जाते. प्राण्यांना निदर्यतेने वागविण्याच्या कायद्यान्वये कारवाई केली जाते. मात्र या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या जनावरांची सोय कशी करावी हा प्रश्न पोलिसांपुढे पडतो. शासनाने एक निर्णय काढून पकडलेल्या जनावरांना कोंडवाड्यात ठेवू नये, त्यांना चारा, पाणी उपलब्ध होईल अशा गौशाळेत ठेवण्याचे सुचविले. परंतु जिल्ह्यात शासकीय एकही गौशाळा नसल्यामुळे कत्तलखान्यात जाणाऱ्या जनावरांना पकडल्यास ठेवायचे कुठे हा मोठा प्रश्न पोलिसांपुढे पडतो.शासनाने हा निर्णय काढण्यापूर्वी जप्त केलेली जनावरे कोंडवाड्यात ठेवण्यात येत होती. मात्र जप्त करण्यात आलेल्या जनावरांना कोंडवाड्यात चारा व पाणी मिळत नव्हता त्यामुळे उपासमारीने अनेक जनावरांचा मृत्यू होत होता. ही बाब शासनाच्या लक्षात आल्याने शासनाने जनावरांना कोंडवाड्यात न ठेवता गौशाळेत ठेवण्याच्या सूचना केल्या. मात्र जिल्ह्यात एकही शासकीय गौशाळा नसल्याने पोलिसांची इकडे ाड व तिडके विहीर अशी स्थिती झाल्याचे दिसून येत आहे. अशात पकडलेली जनावरे ठेवायची कोठे हा प्रश्न पडत आहे.