शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
8
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
9
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
10
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
11
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
12
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
13
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
14
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
15
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
16
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
17
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
18
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
19
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
20
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो

अपप्रचारातून राज्याची बदनामी करणाऱ्यांना धडा शिकवा

By admin | Updated: October 6, 2014 23:15 IST

लोकसभा निवडणुकीत मला पराभव स्वीकारावा लागला, तरीही मी आपणासमोर आहे. ज्यांना आपण विजयी केले ते तर अदृश्य झाले आहेत. मी लोकांशी असलेले नाते अधिक घट्ट करण्यासाठी निवडणूक लढवितो.

प्रफुल्ल पटेल : केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी काय केले?गोंदिया : लोकसभा निवडणुकीत मला पराभव स्वीकारावा लागला, तरीही मी आपणासमोर आहे. ज्यांना आपण विजयी केले ते तर अदृश्य झाले आहेत. मी लोकांशी असलेले नाते अधिक घट्ट करण्यासाठी निवडणूक लढवितो. अपप्रचार करून नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी नाही, असे सांगून अपप्रचारातून महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना धडा शिकवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा.प्रफुल्ल पटेल यांनी केले.रविवारी गोंदिया तालुक्याच्या धापेवाडा, दासगाव, तसेच तिरोडा तालुक्याच्या मुंडीकोटा, अर्जुनी येथे आयोजित सभांमध्ये ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीत लोकांची दिशाभूल करणारे आता गायब झाले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर विकासाची कोणती कामे त्यांनी केली? केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी किती नागरिकांच्या समस्या सोडविल्या, याचा विचार आपण केला पाहिजे. विधानसभा निवडणुकीतसुध्दा अपप्रचार करुन महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून केल्या जात आहे, असे खा.पटेल म्हणाले. अदाणी, भेल यासारखे प्रकल्प, धापेवाडा, बावणथडी यासारखे सिंचन प्रकल्प माझ्या कार्यकाळात राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित आघाडी सरकारने मंजूर केले. उन्नती, प्रगती व विकासासाठी, धर्मनिरपेक्ष सरकारसाठी राष्ट्रवादी उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.