शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

युती सरकारला धडा शिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 22:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्ह्यातील ४० हजार शेतकऱ्यांचे कर्ज अद्यापही माफ झाले नाही. वेळेवर कर्ज न मिळाल्याने शेतकºयांना ...

ठळक मुद्देमनोहर चंद्रिकापुरे : भंडगा येथे कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील ४० हजार शेतकऱ्यांचे कर्ज अद्यापही माफ झाले नाही. वेळेवर कर्ज न मिळाल्याने शेतकºयांना नवीन पीक कर्ज मिळण्यापासून वंचित राहावे लागले आहे. तर अकाली पावसामुळे नुकसान होवून देखील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही.केंद्र व राज्यातील भाजपा शिवसेना युती सरकारने केवळ शेतकऱ्यांना मोठी आश्वासने देवून त्यांची दिशाभूल करण्याचे काम केले. हे सरकार शेतकरी हिताचे नसून उद्योजकांच्या हिताचे आहे. त्यामुळे या भाजपा सरकारला जनतेनेच धडा शिकवावा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.तालुक्यातील भंडगा येथे आयोजित नाटकाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी शिक्षण विस्तार अधिकारी महेंद्र मोटघरे, डुमेश चौरागडे,अविनाश बिसेन, लक्ष्मण चंद्रिकापुरे, शिवाजी ईश्वार, राकेश बघेले, सरपंच सोमेश रहांगडाले,संजूबाई बडोले, रजनी दमाहे, एन.के. बघेले, खोमेश टेंभरे उपस्थित होते.चंद्रिकापुरे म्हणाले, राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजनेचा गाजावाजा केला. परंतु प्रत्यक्षात कुठेही सिंचनाची सोय उपलब्ध करु न देण्यात आली नाही.युवकांना वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देवून सुद्धा आतापर्यंत केवळ ६ लाख युवकांना रोजगार देण्यात आला. प्रत्यक्षात ८ कोटी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे होता. त्यामुळे दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढतच चालले आहे. शेतकरी आपल्या तरु ण मुलांना शिक्षण देण्यासाठी जिवाचे रान करतात व त्यांच्या वृद्धपकाळात मदत होईल असे स्वप्न बघतात.मात्र मोदी सरकारने बेरोजगारांना रोजगार देण्याऐवजी त्यांचा रोजगार हिरावण्याचे काम करीत आहे.त्यामुळे अशा विश्वासघातकी सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन केले.संचालन उमाकांत मोटघरे यांनी केले तर आभार दिलिप खोब्रागडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहन शरणागत, भरत दमाहे, लालचंद खोब्रागडे, मीताराम कवास, भरत भोयर, राकेश मस्करे,गुन्नीलाल नंदेश्वर देवाजी मांढरे, राकेश मस्करे व मंडळाच्या सदस्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जNCPराष्ट्रवादी काँग्रेस