शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
5
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
6
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
7
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
8
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
9
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
10
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
11
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
12
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
13
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
14
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
15
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
16
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
17
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
18
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
19
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
20
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा

टाकरीत माकडांचा हैदोस

By admin | Updated: February 23, 2015 02:05 IST

सतत चार-पाच महिन्यापासून टाकरी तसेच परिसरातील शेतात उभ्या कडधान्याच्या पिकांवर माकडाचा उपद्रव सुरू आहे.

आमगाव : सतत चार-पाच महिन्यापासून टाकरी तसेच परिसरातील शेतात उभ्या कडधान्याच्या पिकांवर माकडाचा उपद्रव सुरू आहे. या हैदोसामुळे गावकरी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करीत आहेत. वनविभागाने त्वरित या माकडाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सरपंच तारेश्वरी गौतम व उपसरपंच श्यामसुंदर खोब्रागडे यांनी केली आहे.गावातील नागरिकांचे कवेलूचे घर तयार केले आहेत. या कवेलूवरुन माकडाचा मोठा घोळका उड्या मारून इकडून तिकडे जात असतो. त्यामुळे कवेलूचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला. यामुळे नवीन कवेलू घेतल्याशिवाय गरीब नागरिकांना पर्याय नाही. पावसाळ्यापूर्वी नवीन कवेलू घरावर टाकण्यात आल्या नाही तर पावसाचे पाणी घरात घुसून घराची नासधुस झाल्याशिवाय राहणार नाही. गावाला लागून असलेल्या शेतात तूर, हरभरा व इतर कडधान्याचे पीक आहेत. त्या पिकावर माकडाचा समूह घोळक्याने जाऊन हातात आलेले पिक ते नष्ट करीत आहेत. एकटे शेतात कुणी शेतकरी जाऊ शकत नाही. माकडाला हाकलण्याचा प्रयत्न केला तर माकड हाकलणाऱ्या व्यक्तीवर माकड हल्ला चढवितात. यामुळे गावात माकडाची भिती निर्माण झाली आहे. वनविभागाने या माकडाचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामपंचायत तसेच गावकऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)