शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:29 IST

अर्जुनी मोरगाव : धाबेटेकडी, पवनी,कोहलगाव, रामपुरी, झाशीनगर व परिसरात गेल्या १५ दिवसांपासून विजेचा कमी दाब असल्याने गावकरी त्रस्त झाले ...

अर्जुनी मोरगाव : धाबेटेकडी, पवनी,कोहलगाव, रामपुरी, झाशीनगर व परिसरात गेल्या १५ दिवसांपासून विजेचा कमी दाब असल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत. येत्या दोन दिवसात हा प्रश्न मार्गी लागला नाही तर अर्जुनी मोरगाव येथील वीज कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

घरगुती व शेती पंपधारकांना गेल्या १५ दिवसांपासून खंडित व कमी दाबयुक्त वीज पुरवठयाचा सामना करावा लागत आहे. घरातील विजदिवे, पंखे, कुलर, शेतीपंप, संगणक,व विजेवर चालणारी उपकरणे व्यवस्थित चालत नाही. परिसरात पाणीटंचाई आहे. प्रादेशिक पाणीपुरवठा योजना रामपुरी व ग्रामीण पाणी पुरवठा योजना कमी दाबामुळे निट चालत नाहीत. त्यामुळे परिसरातील जनतेसमोर पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. उभ्या धानशेतीला व्यवस्थित सिंचन होत नसल्याने पीक करपायला लागली आहेत. यासंदर्भात संबंधित विभागाला पत्र देण्यात आले असून येत्या दोन दिवसात परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर गावकरी व उद्योजकांनी पवनी धाबे येथील चौकात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.