शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

विद्यार्थी बसतात बंद शाळेच्या वऱ्हांड्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 22:33 IST

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार कमी पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील शाळा बंद केल्या जात आहेत. त्यामध्येच देवरी पं.स. अंतर्गत येणाऱ्या नवाटोला येथील १२ विद्यार्थी पटसंख्या असलेली शाळासुध्दा बंद झाली आहे.

ठळक मुद्देअपघाताचाही शक्यता : पालकांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार कमी पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील शाळा बंद केल्या जात आहेत. त्यामध्येच देवरी पं.स. अंतर्गत येणाऱ्या नवाटोला येथील १२ विद्यार्थी पटसंख्या असलेली शाळासुध्दा बंद झाली आहे. परंतु तेथील विद्यार्थ्यांची सोय न करण्यात आल्यामुळे तेथील विद्यार्थी सदर बंद शाळेच्या वऱ्हांड्यातच बसून असतात.नवाटोला हे गाव राष्ट्रीय महामार्गावर आहे. त्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना देवरी येथील शाळेत ये-जा करणे धोक्याचे आहे. सत्र संपण्यासाठी थोडाच कालावधी बाकी असताना शाळा बंद पडल्याने पालकवर्ग चिंतेत सापडला आहे.या वर्षीचे सत्र संपण्याकरिता दोन ते तीन महिन्यांचा कालावधी उरला आहे. चालू सत्राचे शिक्षण गावच्या शाळेत पूर्ण होऊ द्यावे. पटसंख्या वाढीसाठी पालक वर्ग प्रयत्नशील आहेत. शाळा गावातच रहावी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना पं.स. देवरी येथे निवेदन देण्यात आले. सीईओ यांनी सुध्दा अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे आश्वासन पालक वर्गाला दिले. पालकांसोबत आलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबत मनमोकळी चर्चा करुन त्यांच्या वेदना ऐकून घेतल्या. तसेच विद्यार्थ्यांसोबत न्याय होईल, अशी ग्वाही दिली.या वेळी सभापती सुनंदा बहेकार, उपसभापती गणेश सोनबोईर, सरपंच विद्या खोटेले, पं.स. मेहतर, कोराम आदी उपस्थित होते.

टॅग्स :Schoolशाळा