शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

समाजाच्या मजबुतीसाठी सामूहिक विवाहातून विवाह व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 21:42 IST

आदिवासी हलबा-हलबी समाज ईमानदार, मेहनती व संघटीत समाज असून तो एकत्रीतपणे सामाजीक कार्यांत अग्रणी भूमिका निभावतो. त्यात आदर्श विवाह समिती हलबा-हलबी समाजाच्या सामूहिक विवाहाची गौरवशाली परंपरा मागील २१ वर्षांपासून चालवित आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल। हलबा-हलबी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आदिवासी हलबा-हलबी समाज ईमानदार, मेहनती व संघटीत समाज असून तो एकत्रीतपणे सामाजीक कार्यांत अग्रणी भूमिका निभावतो. त्यात आदर्श विवाह समिती हलबा-हलबी समाजाच्या सामूहिक विवाहाची गौरवशाली परंपरा मागील २१ वर्षांपासून चालवित आहे. सामूहिक विवाह विवाहाच्या माध्यमातून नवयुगलांच्या परिवारांना आर्थिक मदत मिळत असतानाच समाजाला एकसुत्रात बांधण्याची संधीही मिळते. त्यामुळे समाजाच्या मजबुतीसाठी सामूहिक विवाहांतून विवाह व्हावे असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.गोरेगाव येथे आदिवासी हलबा-हलबी समाज संघटनेच्यावतीने आयोजीत सामूहिक विवाह सोहळ््यात ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, सामूहिक विवाह सोहळ््यांचे आयोजन सर्व धर्म व जातींनी करावे. समृद्ध व गरीब सर्व युगल व त्यांच्या परिवारांनी सामाजीकतेला वाव देण्यासाठी सामूहिक विवाह सोहळ््यांतच विवाह करण्याची परंपरा कायम करावी असे मत व्यक्त केले.याप्रसंगी माजी आमदार रामरतन राऊत, जी.आर.राणा, सीमा मडावी, भरत बहेकार, टोलसिंग पवार, माधुरी टेंभरे, किसन मानकर, अजमन रावते, झामसिंग बघेले, लिना बोपचे, बि.के.गावराणे, श्रावण राणा, अ‍ॅड.के.आर.शेंडे, प्रल्हाद भोयर, उषा मेंढे, शिवलाल गावड, तारण राऊत, आशिष बारेवार, पुरूषोत्तम कटरे, मनीराम मडावी, अमर वºहाडे, एस.एच.फुनसे, अर्चना राऊत, लक्ष्मीकांत बारेवार, डी.आर.गाते, पी.जी.कटरे, ओ.एस.जमदाळ, भोजराज चुलपार, डॉ.दिलीप लटये, विजय राणे, सुरेश रहांगडाले यांच्यासह मोठ्या संख्येत समाजबांधव उपस्थित होते.२७ जोडप्यांचे ‘शुभमंगल’आदिवासी हलबा-हलबी समाजाच्यावतीने मागील २१ वर्षांपासून सामूहिक विवाह सोहळ््याची ही परंपरा सुरू आहे. यंदा या विवाह सोहळ््यात २७ जोडप्यांचे ‘शुभमंगल’ समाजबांधव व पाहुण्यांच्या उपस्थितीत शास्त्रोक्त पद्धतीने लावण्यात आले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल