शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

पाणी पुरवठा सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 22:41 IST

ग्राम बोळदे येथे १० दिवसांपासून नळ बंद आहेत. खांबी-पिंपळगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेद्वारे या गावाला नळ योजनेव्दारा पाणी पुरवठा केला जात होता. परंतु नळ योजना बंद झाल्यामुळे या गावात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देनागरिकांची मागणी : १० दिवसांपासून नळ बंद

लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : ग्राम बोळदे येथे १० दिवसांपासून नळ बंद आहेत. खांबी-पिंपळगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेद्वारे या गावाला नळ योजनेव्दारा पाणी पुरवठा केला जात होता. परंतु नळ योजना बंद झाल्यामुळे या गावात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नळ योजना पूर्ववत सुरू करुन पाणी पुरवठा करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.अर्जुनी-मोरगाव पंचायत समिती अंतर्गत येणारे हे गाव आहे. ही गट ग्रामपंचायत बोळदे-सुकडी अशी आहे. बोळदे गावात पिण्याच्या पाण्याची अनेक वेळा समस्या निर्माण होते. त्यात मागील आठ दहा दिवसांपासून गावात पाण्याची भिषण टंचाई आहे. १३ मे पासून नळाचे पाणी बंद झाले आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे बोअरवेलवर अनेकवेळा महिलांची भांडणे होत असल्याचे चित्र आहे. एक घागर भरायला तास-दोन तास वेळ वाया घालावा लागतो. घरी नळ असून ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. नळाचे पाणी बंद करण्यापूर्वी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कोणतीच सूचना दिली नव्हती. या गावात नळाचे बिल थकीत आहे. योजना पुर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे.नळ कनेक्शन धारकांवर बिल थकीत आहे. पाणी वापरणारे वेळेवर पैसे भरत नसल्यामुळे पाणी पुरवठा करण्यात अडचण येते. बिलाचा भरणा केल्यास पाणी पुरवठा पूर्ववत करता येईल.-किशोर तरोणे, अध्यक्ष, खांबी पिंपळगाव पाणी पुरवठा समिती

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई