शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

३१ मार्चपर्यंत निधी खर्च करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 21:45 IST

शहरातील सुर्याटोला परिसरातील तलावाच्या सौंदर्यीकरणाचा ८९ लाख ६९ हजार ५३० रूपयांचा निधी येत्या ३१ मार्च पर्यंत खर्च करावयाचा आहे. याबाबत राज्य शासनाच्या नियोजन विभागाने आदेश दिले असून असे न झाल्यास निधी परत जाणार आहे.

ठळक मुद्देशासनाचे अल्टिमेटम : अन्यथा तलावाचा निधी जाणार परत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील सुर्याटोला परिसरातील तलावाच्या सौंदर्यीकरणाचा ८९ लाख ६९ हजार ५३० रूपयांचा निधी येत्या ३१ मार्च पर्यंत खर्च करावयाचा आहे. याबाबत राज्य शासनाच्या नियोजन विभागाने आदेश दिले असून असे न झाल्यास निधी परत जाणार आहे.शहरातील सुर्याटोला परिसरातील तलावाच्या सौंदर्यीकरणाची मागणी परिसरातील जनतेकडून केली जात होती. त्यानुसार सौंदर्यीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये नावीण्यपूर्ण योजनेतून तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी ८९ लाख ६९ हजार ५३० रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र जिल्हा परिषद बांधकाम विभागाने या कामासाठी ज्याप्रकारे पाऊल उचलने गरजेचे होते त्यानुसार काम केले नाही. परिणामी जुन्या मालगुजारी तलाव सुर्याटोलाच्या गट क्रमांक ३३० च्या सौंदर्यीकरणाचे काम पुढे वाढू शकले नाही.आता ८ जून रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या आमसभेत या कामाची निविदा मंजूर करण्यासाठी प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यामुळेच आता हा निधी ३१ मार्च पर्यंत खर्च करण्याचे आदेश देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, सौंदर्यीकरणाचे हे काम लंबीत होण्यामागे जिल्हा परिषदेची लचर कार्यप्रणाली जबाबदार आहे. याशिवाय, तलावाच्या जागेवर कित्येकांनी अतिक्रमण केले. एवढेच नव्हे तर तलावाच्या जागेवर घरांचे बांधकामही करण्यात आल्याचे सांगीतले जात आहे. तर तलावाच्या जागेची खरेदी-विक्रीही करण्यात आली आहे. यामुळेही तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या कामाला उशीर लागला. मात्र आता २७ आॅगस्ट रोजी शासनाने आदेश काढले असून ३१ मार्च पर्यंत निधी खर्च करण्याची मुदत दिली आहे.सौंदर्यीकरणात होणार ही कामेतलावाच्या सौैंदर्यीकरणांतर्गत सुरक्षा भिंतीचे बांधकाम केले जाणार आहे. तसेच पिचींग, पेवींग ब्लॉक, बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था, तलावात उतरण्यासाठी पायऱ्यांचे बांधकाम केले जाईल. तसेच हा परिसर हिरवागार रहावा यासाठी वृक्षारोपण करून तलावाचा परिसर लोकांना फिरण्यायोग्य बनविला जाणार आहे. ही सर्व कामे झाल्यास परिसरातील लोकांना ही जागा फिरण्यासाठी उपयुक्त ठरणार असून येथे भविष्यात गर्दी वाढणार. शिवाय काही वर्षांनी येथे नाव चालविल्यास आश्चर्याची बाब ठरणार नाही.