शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

बिरसी प्रकल्पग्रस्तांसाठी २१ कोटींचे विशेष पुनर्वसन पॅकेज

By admin | Updated: June 28, 2017 01:30 IST

बिरसी विमानतळाचा विस्तार व नविनीकरण काँग्रेस सरकारच्या काळात झाले होते. मोठ्या प्रमाणात तेथील लोकांना हाकलून

विनोद अग्रवाल : प्रकल्पग्रस्तांना लॉलीपॉप दाखवित असल्याचा आरोप लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : बिरसी विमानतळाचा विस्तार व नविनीकरण काँग्रेस सरकारच्या काळात झाले होते. मोठ्या प्रमाणात तेथील लोकांना हाकलून त्यांच्या जमिनी अधिग्रहित करून त्यांना रस्त्यावर आणण्याचे कार्य काँग्रेस सरकारने केले होते. काँग्रेस सरकारचे शेतकरीविरोधी धोरण व शेतकऱ्यांना उपाशी ठेवणाऱ्या नेत्यांनी सरकार असताना काहीच केले नाही. आज मात्र केंद्रातील भाजप सरकारने बिरसीच्या प्रकल्पग्रस्तांना दिलासा देण्यासाठी २१ कोटींचे विशेष पुनर्वसन पॅकेज दिले असता प्रकल्पग्रस्तांना लॉलीपॉप देऊन नेता खोटी वाहवाह लुटत असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी पत्रकातून केले. बिरसी विमानतळातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांना घेऊन भाजप कार्यकर्त्यांनी खासदार नाना पटोले यांच्याशी चर्चा करून पुनर्वसन पॅकेज मिळवून देण्याची मागणी केली होती. यावर खासदार पटोले यांनी प्रकल्पग्रस्त भागाचा दौरा करून जिल्हाधिकाऱ्याना पॅकेजचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्याचे निर्देश दिले होते. तसेच खासदार पटोले यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीमंडळाची केंद्रीय नागरिक विमानन मंत्री अशोक गजपती राजू सोबत भेट घालून त्यांच्या स्थितीशी अवगत करवून पॅकेजची मागणी केली होती. राज्य सरकारच्या माध्यमातून पाठविण्यात आलेल्या २१ कोटींच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूर केले व त्याचा लाभ प्रकल्पग्रस्तांना मिळणार आहे. शासनाची पारदर्शी भूमीका असल्याचे अग्रवाल यांनी सांगीतले.