शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
3
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
4
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
5
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
6
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
7
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
8
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
9
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
12
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
13
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
14
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
15
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
16
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
17
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
18
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
19
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
20
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!

शिक्षण मंडळाच्या वेळापत्रकावर शिक्षक भारती संघटनेचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:47 IST

गेल्या जून २०२० पासून कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. अलीकडे कोरोनाचा संसर्ग कमी होताच जिल्ह्यातील इयत्ता ...

गेल्या जून २०२० पासून कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. अलीकडे कोरोनाचा संसर्ग कमी होताच जिल्ह्यातील इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वीच्या वर्गासह शाळा नोव्हेंबर २३ पासून सुरू झाल्या आहेत; परंतु विद्यार्थी अजूनही पाहिजे त्या प्रमाणात उपस्थित राहत नाही. ऑनलाइन शिक्षणप्रणालीतून विद्यार्थ्यांचे समाधान होत नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक नाराज होते. त्या प्रणालीतून अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. निर्धारित असलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी साधारणत: ८ महिन्यांचा कालावधी लागतो. शासनाने एप्रिल २०२१ मध्ये परीक्षा घेण्याचे जाहीर केले आहे. निवडक अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्यात याव्यात, तसेच ५० टक्के शाळा अंतर्गत शालेयस्तरावर मूल्यांकन देण्याची व्यवस्था मंडळाने करून परीक्षेतील अभ्यासक्रमाचे नियोजन करावे. या मागणीसह परीक्षा भर उन्हाळ्यात येत असल्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा पद्धतीत बदल करून परीक्षा सकाळच्या सत्रात घेण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रा. नाकाडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.