शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
2
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
3
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
4
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  
5
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
6
“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”
7
ऑटो जगतात खळबळ! निस्सान भारतासह जगभरातील प्रकल्प बंद करण्याच्या तयारीत; पैकी जपानमधील दोन... 
8
भारतीय सैन्याच्या शौर्याला, धाडसाला कांदिवलीच्या नागरिकांचा सलाम; काढली 'तिरंगा पदयात्रा'
9
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
10
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
11
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
12
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
13
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
14
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
15
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
16
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
17
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी
18
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
19
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
20
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?

शिक्षण मंडळाच्या वेळापत्रकावर शिक्षक भारती संघटनेचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:47 IST

गेल्या जून २०२० पासून कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. अलीकडे कोरोनाचा संसर्ग कमी होताच जिल्ह्यातील इयत्ता ...

गेल्या जून २०२० पासून कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. अलीकडे कोरोनाचा संसर्ग कमी होताच जिल्ह्यातील इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वीच्या वर्गासह शाळा नोव्हेंबर २३ पासून सुरू झाल्या आहेत; परंतु विद्यार्थी अजूनही पाहिजे त्या प्रमाणात उपस्थित राहत नाही. ऑनलाइन शिक्षणप्रणालीतून विद्यार्थ्यांचे समाधान होत नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक नाराज होते. त्या प्रणालीतून अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. निर्धारित असलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी साधारणत: ८ महिन्यांचा कालावधी लागतो. शासनाने एप्रिल २०२१ मध्ये परीक्षा घेण्याचे जाहीर केले आहे. निवडक अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्यात याव्यात, तसेच ५० टक्के शाळा अंतर्गत शालेयस्तरावर मूल्यांकन देण्याची व्यवस्था मंडळाने करून परीक्षेतील अभ्यासक्रमाचे नियोजन करावे. या मागणीसह परीक्षा भर उन्हाळ्यात येत असल्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा पद्धतीत बदल करून परीक्षा सकाळच्या सत्रात घेण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रा. नाकाडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.