शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याची भीषण टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 20:17 IST

यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. अशातच जलस्तर खालावल्याने विहिरी आटल्या. बोअरवेल्ससुद्धा बंद पडल्या. त्यामुळे पळसगाव-डव्वा या गावासह इतर तीन गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देविहिरी आटल्या, बोअरवेल बंद : टँकरद्वारे केला जातो पाण्याचा पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरी : यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. अशातच जलस्तर खालावल्याने विहिरी आटल्या. बोअरवेल्ससुद्धा बंद पडल्या. त्यामुळे पळसगाव-डव्वा या गावासह इतर तीन गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.पळसगाव-डव्वा येथे ग्रामपंचायत अंतर्गत जलस्वराज्याच्या माध्यमातून गावकऱ्यांना पाण्याची पूर्तता होत होती. परंतु पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे व विहिरींमध्ये पाणी नसल्यामुळे तसेच बोअरवेल बंद पडल्यामुळे गावकऱ्यांना मोठाच त्रास सहन करावा लागत आहे.पळसगाव येथे कुंभारटोली, माताटोली, मुंढरीटोला आणि पळसगाव असे चार टोले असून पाण्याची मोठीच समस्या निर्माण झाली आहे. समस्या माहिती होताच सरपंच डॉ.बी.एम. पटले, उपसरपंच हिरालाल चवरे, ग्रामपंचायत सदस्य सेवक बागळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाबुलाल रंगारी, मुकेश अग्रवाल, रामचरण राऊत, दिलीप कोल्हारे, सर्व सदस्य व गावकरी यांच्या प्रयत्नाने पाण्याचे टँकर लाऊन पाण्याची समस्या सोडविण्यात आली.अशी समस्या नेहमीच उद्भवत असल्याने ग्रामस्थ त्रस्त असून भीषण पाणी समस्या पुढे निर्माण होऊ शकते. याकरिता शासनाने लक्ष देवून मुख्यमंत्री पेयजल योजनेमध्ये नाव समाविष्ट करुन गावांमध्ये नळयोजनेचा समावेश करावा व पाणी समस्या सोडवावी, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई