शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

पाण्याची भीषण टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 20:17 IST

यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. अशातच जलस्तर खालावल्याने विहिरी आटल्या. बोअरवेल्ससुद्धा बंद पडल्या. त्यामुळे पळसगाव-डव्वा या गावासह इतर तीन गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देविहिरी आटल्या, बोअरवेल बंद : टँकरद्वारे केला जातो पाण्याचा पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरी : यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. अशातच जलस्तर खालावल्याने विहिरी आटल्या. बोअरवेल्ससुद्धा बंद पडल्या. त्यामुळे पळसगाव-डव्वा या गावासह इतर तीन गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.पळसगाव-डव्वा येथे ग्रामपंचायत अंतर्गत जलस्वराज्याच्या माध्यमातून गावकऱ्यांना पाण्याची पूर्तता होत होती. परंतु पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे व विहिरींमध्ये पाणी नसल्यामुळे तसेच बोअरवेल बंद पडल्यामुळे गावकऱ्यांना मोठाच त्रास सहन करावा लागत आहे.पळसगाव येथे कुंभारटोली, माताटोली, मुंढरीटोला आणि पळसगाव असे चार टोले असून पाण्याची मोठीच समस्या निर्माण झाली आहे. समस्या माहिती होताच सरपंच डॉ.बी.एम. पटले, उपसरपंच हिरालाल चवरे, ग्रामपंचायत सदस्य सेवक बागळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाबुलाल रंगारी, मुकेश अग्रवाल, रामचरण राऊत, दिलीप कोल्हारे, सर्व सदस्य व गावकरी यांच्या प्रयत्नाने पाण्याचे टँकर लाऊन पाण्याची समस्या सोडविण्यात आली.अशी समस्या नेहमीच उद्भवत असल्याने ग्रामस्थ त्रस्त असून भीषण पाणी समस्या पुढे निर्माण होऊ शकते. याकरिता शासनाने लक्ष देवून मुख्यमंत्री पेयजल योजनेमध्ये नाव समाविष्ट करुन गावांमध्ये नळयोजनेचा समावेश करावा व पाणी समस्या सोडवावी, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई