शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

ओबीसी संघर्ष कृती करणार रक्षा दल गठित

By admin | Updated: May 5, 2016 01:57 IST

मारहाण किंवा सामाजिक अपमान यासारख्या घटनांचा सामना करण्यासाठी ओबीसी संघर्ष कृतीच्या वतीने जिल्हाभरात विविध संघटन गठित करणार आहे.

गोंदिया : मारहाण किंवा सामाजिक अपमान यासारख्या घटनांचा सामना करण्यासाठी ओबीसी संघर्ष कृतीच्या वतीने जिल्हाभरात विविध संघटन गठित करणार आहे. तसेच लवकरण रक्षा दल गठित करण्यात येणार असल्याचे ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांनी कळविले आहे.जिल्ह्यातील वातावरण सामाजिक न्यायमंत्र्यांनी ओबीसी समाजाबाबत काढलेल्या अपशब्दाचा उच्चार, आ. गोपालदास अग्रवाल व पंकज यादव यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणांमुळे चांगलाच तापला. मात्र अद्याप कुणावरही काहीही कारवाई झालेली नाही. यापूर्वी जिल्हा परिषदेचे सीईओ गेडाम यांना तत्कालीन जि.प. उपाध्यक्षाने केलेली मारहाण व न.प. चे तत्कालीन मुख्याधिकारी मोरे यांना झालेल्या मारहाणीमुळेही जिल्ह्यात वातावरण तापले होते. कोणत्याही समाजाचे मारपीट करणे किंवा करवून घेणे, अशा घटनांमुळे कोणत्याही समस्येचे समाधान होत नाही. अशा प्रवृत्तीच्या लोकांना त्यांच्याच भाषेत समजावण्याची वेळ आली असल्यामुळेच ओबीसी संघर्ष कृती आता रक्षा दल गठित करणार असल्याचे बबलू कटरे यांनी कळविले आहे.काही स्वार्थी संधिसाधू ओबीसींचे नेते, कार्यकर्ते व मीडियाच्या सोबत्यांवर संघष समिती लक्ष ठेवून आहे. योग्य वेळ आल्यावर त्यांना सबक दिला जाईल. अशा प्रवृत्तीच्या लोकांना त्यांच्याच भाषेत समजावण्यासाठी ओबीसी रक्षक दल गठित होत आहे. शिवाय तसेच ओबीसी संघर्ष कृती समिती तालुकानिहाय, सामाजिक द्वेष कमी करण्यासाठी समन्यव समिती, ओबीसी संघर्ष कृती समिती व ओबीसी कर्मचारी संघर्ष कृती समित्यासुद्धा गठित करण्यात येत आहेत. त्याचे चांगले-वाईट परिणाम सर्वांना भोगावे लागतील, याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. अशा अन्यापूर्ण घटना घडल्यास त्वरित सूचित करा, त्वरित कार्यवाही केली जाईल, असे आवाहन बबलू कटरे यांनी केले आहे.