शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

अ.जा. कल्याण समितीचा पालकमंत्र्यांनी केला सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 21:07 IST

जिल्ह्यात १८ जानेवारीपासून असलेला अनुसूचित जमाती कल्याण समितीचा तीन दिवसीय दौरा पार पडला. आमदार डॉ. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेत १५ आमदार व अधिकाऱ्यांच्या समितीने जिल्ह्याचा दौरा केला.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात १८ जानेवारीपासून असलेला अनुसूचित जमाती कल्याण समितीचा तीन दिवसीय दौरा पार पडला. आमदार डॉ. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेत १५ आमदार व अधिकाऱ्यांच्या समितीने जिल्ह्याचा दौरा केला. प्रत्येक विभागाच्या अनुसूचित जमातीशी संबंधित विकास कामांचा व कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेवून विविध ठिकाणी भेटी देवून लाभार्थ्यांशी संवाद साधला. जिल्ह्यात आलेल्या या समितीचा राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी स्थानिक विश्रामगृहात सत्कार केला.या वेळी पालकमंत्र्यांनी, या समितीच्या दौऱ्यांमुळे अनुसूचित जमातीचे निश्चितच कल्याण होईल, असा विश्वास व्यक्त केला. अध्यक्ष आमदार डॉ. अशोक उईके यांनी, समितीने आपले कार्य पार पाडले असून येत्या काही दिवसांत निश्चित चांगले बदल घडून येणार असल्याचे सांगितले.याप्रसंगी पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते, आ. डॉ. अशोक उईके, समितीचे सदस्य आ. संजय पुराम, आ. श्रीकांत देशपांडे, आ. प्रभुदास भिलावेकर, आ. पास्कर धनारे, आ. शांताराम मोरे, आ. अमित घोडा, आ. डॉ. संतोष टारफे, आ. वैभव पिचड यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. संचालन जयंत शुक्ला यांनी केले. आभार माजी जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे यांनी मानले. यावेळी जि.प. सभापती छाया दसरे, लायकराम भेंडारकर आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.