शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मशागतीच्या कामांना उन्हाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 21:22 IST

एक मे पासून उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. ४३-४४ अंश सेल्सिअस इतके तापमान दररोज राहत आहे. त्यामुळे शेती मशागतीच्या कामांना फटका बसला असून ही कामे शेतकऱ्यांनी पुढे ढकलली आहेत. बी-बियाणे आणि खतांचे नियोजन करण्यासाठीही शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील शेतकरी हैराण : बी-बियाणे, खतांच्या नियोजनाची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : एक मे पासून उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. ४३-४४ अंश सेल्सिअस इतके तापमान दररोज राहत आहे. त्यामुळे शेती मशागतीच्या कामांना फटका बसला असून ही कामे शेतकऱ्यांनी पुढे ढकलली आहेत. बी-बियाणे आणि खतांचे नियोजन करण्यासाठीही शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे.तापमानाचा पारा ४३ ते ४४ अंशावर गेल्याने अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे. सकाळी ८ वाजतापासून सायंकाळी ६ वाजतापर्यंत उष्ण वाऱ्यांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. शेतकऱ्यांचीही तीच अवस्था आहे. साधारणत: जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मृग नक्षत्राला सुरुवात होते. त्याआधी महिनाभरापुर्वीपासून बळीराजा खरीपासाठी सज्ज होत असतो. शेतात खत टाकणे, नांगरणी करणे, शेतातील तणाचा नायनाट करण्यासाठी वरखणी करणे आदि कामे तो करीत असतो.परंतु यंदा उष्णतेमुळे जिल्ह्यात शेती मशागतीची कामे खोळंबली आहेत. ही कामे केव्हा व कधी होणार, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. पारा भडकला आहे, ही उष्णता कधी कमी होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.या उष्णतेची झळ पोहोचत असली तरीही काही शेतकरी सकाळी-सकाळी शेतीची कामे उकरण्यात मग्न दिसून येत आहेत. शेतकरी शेतीच्या कामांना एकएक करुन करण्याच्या प्रयत्नात आहेत. हवामान खात्याच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांना शेतीची पूर्वमशागत त्वरित करवून घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी