शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

संकटातील पिकांना पावसामुळे संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 00:06 IST

तब्बल पंधरा दिवसांपासून पाठ फिरविलेल्या परतीच्या पावसाने गुरूवारी (दि.२०) रात्रीपासून जिल्ह्यात हजेरी लावली. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत पावसाची रिपरिप कायम होती. या पावसामुळे दोन लाख हेक्टरमधील धानपिकांना संजीवनी मिळाली आहे.

ठळक मुद्देदोन लाख हेक्टरवर लागवड : कीडरोगांचा प्रादुर्भाव कमी होणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तब्बल पंधरा दिवसांपासून पाठ फिरविलेल्या परतीच्या पावसाने गुरूवारी (दि.२०) रात्रीपासून जिल्ह्यात हजेरी लावली. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत पावसाची रिपरिप कायम होती. या पावसामुळे दोन लाख हेक्टरमधील धानपिकांना संजीवनी मिळाली आहे. तर शेतकºयांवरील संकट सुध्दा काही प्रमाणात दूर झाले आहे.जिल्ह्यात आॅगस्ट महिन्यात धो धो बरसलेल्या पावसाने सप्टेबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच ब्रेक घेतला होता. बºयाच शेतकºयांची रोवणी आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आटोपली. मात्र यानंतर तब्बल पंधरा दिवस पाऊस न झाल्याने धानाच्या बांध्या कोरड्या पडल्या होत्या. तर तापमानात वाढ होत असल्याने धानपिकांवर किडरोगांचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे हाती आलेले पीक गमावावे तर लागणार नाही ना, अशी चिंता शेतकºयांना सतावित होती. यावर्षी सुरूवातीपासूनच समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धानाच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली असून यंदा २ लाख हेक्टवर लागवड करण्यात आली. सध्या धान पोटरीवर असून या कालावधीत धानाला पावसाची गरज असते. त्यामुळे धानाची चांगली वाढ होवून उत्पादनात वाढ होत असते. मात्र पावसाने दडी मारल्याने पिके संकटात आली होती. मागील दोन तिन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी कधी ओल्या तर कधी कोरड्या दुष्काळाला तोंड देत आहेत. त्यामुळे शेतकºयांची आर्थिक स्थिती चांगली नाही. उधार उसनवारी व बँकामधून कर्जाची उचल करुन शेतकºयांनी यंदा खरीप हंगामाची तयारी केली. त्यामुळे पावसाअभावी पुन्हा दुष्काळी परिस्थितीला तोंड तर द्यावे लागणार नाही ना, अशी काळजी शेतकºयांना सतावित होती. पण गुरूवारी (दि.२०) रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने धानपिकांना संजीवनी मिळाली. तर शेतकºयांवरील संकट देखील टळले आहे.हवामान विभागाने पुढील दोन दिवस चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. गुरूवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे धानपिकांना संजीवनी मिळाली असून किडरोगांचा प्रादुर्भाव देखील कमी होईल. जिल्ह्यात यंदा धानाचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे.- भाऊसाहेब बरहाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती