शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

सामाजिक सुरक्षेसाठी समता सैनिक दल- दहिवले

By admin | Updated: June 22, 2014 00:03 IST

माणसा-माणसात समानता प्रस्थापित करण्यासाठी समता सैनिक दलाचे कार्य आहे. त्यासाठी सामाजिक सुरक्षा आवश्यक आहे. सामाजिक सुरक्षेसाठीच बाबासाहेबांनी समता सैनिक दलाची स्थापना केली,

नवेगावबांध : माणसा-माणसात समानता प्रस्थापित करण्यासाठी समता सैनिक दलाचे कार्य आहे. त्यासाठी सामाजिक सुरक्षा आवश्यक आहे. सामाजिक सुरक्षेसाठीच बाबासाहेबांनी समता सैनिक दलाची स्थापना केली, असे मत रत्नदीप दहिवले यांनी व्यक्त केले. सिरेगावबांध येथे समता सैनिक दलाच्या शाखा उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष बोदानंद गुरुजी तर प्रा. गजेंद्र गजभिये, डॉ. अजय अंबादे, दिलावर रामटेके, सुषमा रामटेके, सुरेखा टेंभुर्णे, करिष्मा माणे, धर्मदास सुखदेवे, मिथुन मेश्राम, वासंती सरदार उपस्थित होते.देशात समाजविद्यातक शक्तींचा उदय झालेला आहे. सामाजिक ऐक्य धोक्यात आले आहे. त्यासाठी सामुहिक प्रयत्नातुन जातीय वादाचे मनसुबे आपल्याला निष्प्रभ करावयाचे आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष बोदानंद गुरुजी यांनी समात सैनिक दल ही बाबासाहेबाची चळवळ असून भारत बौद्धमय करण्याचा सल्ला दहिवले यांनी दिला. गाव तेथे समता सैनिक दल आणि घर तेथे सैनिक निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी प्रा. वासंती सरदार, प्रा. गजेंद्र गजभिये, दिलावर रामटेके, डॉ. अजय अंबादे यांनी मार्गदर्शन केले. गावातून प्रमुख मार्गाने रॅलीने पथसंचालन करण्यात आले. सर्वांनी मिळून भोजनाचा सामूहिक आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी उपसरपंच धर्मदास सुखदेवे, बौद्ध समाजाचे अध्यक्ष तुळशीदास सुखदेवे, धनलाल मेश्राम, भुवनदास डोंगरवार, लोकपाल गहावे, व धम्मदीप बौद्ध विहाराच्या पुरुष, महिला कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. यावेळी गावातील व परिसरातील लोक उपस्थित होते. (वार्ताहर)