शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
2
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
3
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
4
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
5
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
6
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
7
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
8
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
9
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
10
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
11
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
12
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
13
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
14
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
15
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
16
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
17
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
18
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
19
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
20
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा

शिक्षक भारतीचे विभागीय आयुक्तांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 21:44 IST

जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले शिक्षक शिक्षण हक्क कायद्याला अभिप्रेत असलेल्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी प्रयत्नशील आहेत.

ठळक मुद्देसमस्या सोडवा : आॅनलाईन कामासाठी आॅपरेटर ठेवा

आॅनलाईन लोकमतगोंदिया : जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले शिक्षक शिक्षण हक्क कायद्याला अभिप्रेत असलेल्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी प्रयत्नशील आहेत. दुर्गम, आदिवासी, ग्रामणी भागात सेवारत शिक्षक यासाठी अत्यंत वैशिष्ट्ये पूर्ण उपक्रम सातत्याने राबवत असतात. परंतु शिक्षकांच्या विविध समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने शिक्षक भारतीने आपल्या समस्या सोडविण्यासाठी शिक्षण उपसंचालक व विभागीय आयुक्त यांची भेट घेऊन निवेदन दिले.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकांनी मनापासून प्रयत्न चालविले आहेत. मुलांना प्रत्यक्ष वर्गात शिकविण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल यासाठी स्वत:च्या खिशातून १० ते १५ हजार रुपये खर्च करून शाळा डिजीटल केल्या आहेत. मात्र प्रशासकीय यंत्रणा शिक्षकांना दररोज नवनवी आॅनलाईन करावी लागणारी कामे सांगत आहेत.त्यामुळे शिक्षकांवर मोठा ताण येत आहे. यामुळे शिक्षकांचे मानसिक संतुलन बिघडत आहे. अशात काही शिक्षक आत्महत्येच्या मार्गावर आहेत. त्यातच शासनाने १० पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ प्रकरण ३ कलम ६ नुसार स्थानिक प्राधीकरण अर्थात जिल्हा परिषदेने इयत्ता १ ते ५ साठी १ किमी परिसरात व ६ ते ८ साठी ३ किमी अंतराच्या परिसरात शाळा असणे बंधनकारक आहे. शासनाने गोरगरीब, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षणाची दारे बंद करण्याचा घाट रचला आहे.यामध्ये डीसीपीएस धारक शिक्षकांना देय असलेला शासन हिस्सा व त्यावरील व्याजाची हिशेब पावती दिली नाही. ती देण्यात यावी अन्यथा डीसीपीएस कपात थांबविण्यात यावी, १० च्या आतील पटसंख्या असणाºया शाळा बंद करु नये, आॅनलाईनचे व अशैक्षणिक काम शिक्षकांना देऊ नये, शिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्याना शिकू द्या, शाळेचे विज बिल शासनाने भरावे, मध्यान्ह भोजनाची माहिती आॅनलाईन भरण्याचे काम, केंद्र शाळेत डाटा आॅपरेटरची नियुक्ती करुन त्यांना देण्यात यावी, २३ आॅक्टोबरचा वरिष्ठ वेतनश्रेणी आणि निवड श्रेणी रद्द करावी, अशा विविध समस्यांवर उपसंचालकांशी चर्चा करण्यात आली.मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना शिक्षक भारतीतर्फे विभागीय उपआयुक्त संजय धिवारे यांच्या नावे निवेदन देण्यात आले. यावेळी दिलीप तडस, प्रकाश ब्राम्हणकर, सुरेश डांगे, सपन नेहरोत्र, नरेंद्र बोबडे, महेंद्र सोनवाने, रमेश पिंपरे, रावन शेरकुरे यांच्यासह शिक्षक भारतीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.जर शासनाने शाळा बंद केल्या तर हजारो विद्यार्थी शाळेच्या प्रवाहापासून वंचीत राहतील. शाळा बंद करण्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे.प्रकाश ब्राम्हणकरविभागीय अध्यक्ष, शिक्षक भारती.