शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
4
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
5
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
6
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
7
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
8
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
9
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
10
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
11
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
12
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
13
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
14
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
15
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
16
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
17
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
18
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
19
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
20
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली

सहा तालुक्यांत पुन्हा अतिवृष्टी

By admin | Updated: August 5, 2014 23:30 IST

मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जिल्हा पुन्हा एकदा जलमय झाला आहे. तिरोडा व अर्जुनी मोरगाव तालुका वगळता अन्य सहा तालुक्यांत मंगळवारी सकाळपर्यंतच्या

रजेगाव पूल बंद : हवामान खात्याने दिले जोरदार पावसाचे संकेतगोंदिया : मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जिल्हा पुन्हा एकदा जलमय झाला आहे. तिरोडा व अर्जुनी मोरगाव तालुका वगळता अन्य सहा तालुक्यांत मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळे रस्ते वाहतूक बंद पडत असतानाच घरांच्या पडझडींचीही माहिती येत आहे. त्यातच बाघ नदी फुगल्याने रजेगाव पुलावरून होणारी वाहतूक बंद पडली असून मध्यप्रदेशसोबतचा संपर्क तुटला आहे. विशेष म्हणजे हवामान खात्याने ७ आॅगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. सडक अर्जुनी , आमगाव व देवरी तालुक्याला पावसाने सर्वाधीक झोपडल्याचे दिसून येत आहे. परिणामी या तालुक्यांतील रस्ते वाहतुकीवर प्रभाव दिसून येत आहे. संततधार पावसामुळे धरणांचे गेट उघडून त्यातून पाणी सोडले जात आहे. यामुळे नदी- नाले फुगले असून त्यांना पुर आला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील सिरपूर धरणाचे ७ गेट ०.९० मीटरने, पुजारीटोला धरणाचे ८ गेट २.१० मीटरने तर कालीसराड धरणाचे २ गेट ०.५० मीटरने उघडण्यात आले आहे. मागील तीन दिवसांपासून बरसत असलेल्या या संततधार पावसामुळे बाघनदीची पातळी वाढली असून यामुळे रजेगाव पुलावरून पुन्हा पाणी वाहू लागले आहे. या पुलावरून ३० मिमीपर्यंत पाणी वाहात जात असल्याने वाहतूक बंद पडली असून मध्यप्रदेश राज्यासोबतचा संपर्क तुटला आहे. १५ दिवसांपूर्वी असाच संपर्क तुटला होता.(शहर प्रतिनिधी)