शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरीविरोधी तिन्ही नवीन कृषी कायदे रद्द करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:25 IST

गोंदिया : शेतकरीविरोधी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्यात यावेत, यासाठी शेतकरी मागील १०० दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. या आंदोलनांची ...

गोंदिया : शेतकरीविरोधी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्यात यावेत, यासाठी शेतकरी मागील १०० दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. या आंदोलनांची अद्यापही केंद्र सरकारने दखल न घेतल्याने आतापर्यंत ३०० हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेतकरीविरोधी हे तिन्ही काळे कायदे त्वरित रद्द करण्यात यावेत, या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन राष्ट्रपतींच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

या वेळी दिलेल्या निवेदनातून शेतकरी आंदोलनाची दखल घेऊन त्वरित सकारात्मक हस्तक्षेप करावा, शेतमालाला हमीभाव देणारा कायदा मंजूर करण्यात यावा, नवीन वीज कायदा प्रस्तावित करू नये, शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीपासून वाचविण्यासाठी सक्षम उपाययोजना करण्यात यावी, केंद्रीय कृषी मूल्य आयोगांना निवडणूक आयोगाप्रमाणे स्वायत्तता देण्यात यावी, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या आधारावर दीडपट हमीभाव देण्यात यावा, दूध - भाजीपाला - फळे यांच्या किमान आधारभूत किमती निश्चित कराव्यात, शेतकरी आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यात यावी. जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ त्वरित थांबविण्यात यावी, शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे, पेट्रोल - डिझेलच्या किमती नियंत्रणात ठेवण्यात याव्यात, बहुजन विरोधी नवीन शैक्षणिक धोरण त्वरित रद्द करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश होता. शिष्टमंडळात अतुल सतदेवे, पौर्णिमा नागदेवे, योगेश रामटेके, कैलाश भेलावे, बबलु कटरे, सुनील तरोणे, क्रांती ब्राम्हणकर, डॉ. एन. डी. किरसान, अफजल सिंह, किरण वासनिक, शिव नागपूरे, सुनील भोगांडे, रवी भांडारकर, वसंत गवळी, तिलक दीप, डी. एस. मेश्राम, पुरुषोत्तम मोदी, अबरार सिद्दिकी, सुरेंद्र सोनवाने यांचा समावेश आहे.