शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

रानातील गुणकारी रानमेवा यंदा लांबला

By admin | Updated: May 1, 2015 00:10 IST

टेंभूर, चारं, बिबे, डिंक, जांभुळ, करवंद, आंबे, मोहफूल, चिंच, कवठं यासोबतच गुणकारी भाजीची फळे

गोंदिया : जिल्ह्याला लाभलेल्या मोठ्या जंगल क्षेत्रात व इतरत्रही टेंभूर, चारं, बिबे, डिंक, जांभुळ, करवंद, आंबे, मोहफूल, चिंच, कवठं यासोबतच गुणकारी भाजीची फळे व शेंगा हा जंगलातील रानमेवा दरवर्षी मार्च मिहन्यापासून मे, जून महिन्यापर्यंत मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो. परंतु यावर्षी पडलेला कोरडा दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट व बदलत्या हवामानाचा परिणाम रानातील फळांवरही झाला आहे. यामुळे रानमेवा विकून पोटापाण्याचा प्रश्न भागविणारे कुटुंब हवालिदल झाले आहे.मोलमजुरी करून आपला उदरिनर्वाह करणाऱ्याया डोंगर कपारीतील आदिवासींना शेतीचा हंगाम संपला की फेब्रुवारी, मार्च महिन्यात वनातील रानमेव्यापासून चांगला रोजगार मिळून आर्थिक लाभ होतो. टेंभूर व भाजीसाठी उपयुक्त फळ विकण्यापासून या हंगामाला सुरूवात होते. यानंतर चारं, चारोळी, डिंक, आवळा, करवंद, बिबुली, जांभुळ, मोहफूल, आंबा, फणस, विलायती चिंच, कवठं, गावरानी चिंच, मध याप्रमाणे रानमेवा विक्र ीला सुरूवात होते. यावर्षी एप्रिल मिहन्याचा शेवटचा आठवडा संपत असताना काही भआगात टेंबरं विक्रीला बाजारात आले आहेत. अवकाळी पाऊस व गारिपटीमुळे फळांचा मोहर व फुले गळून गेल्याने आणि वातावरणात वारंवार बदल होत असल्याने गतवर्षीच्या तुलनेत हे सर्व फळं कमी प्रमाणात उपलब्ध होणार आहे. मार्च महिन्यात चारे, बिबुली ही फळे विक्रीला येतात. मात्र एप्रिल महिना संपत असतानाही अद्याप कच्चीच फळे झाडाला लागलेली दिसून येत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे व नैसिर्गक बदलामुळे फळांचा आकारही यावर्षी लहान झाला आहे. झाडातच ताकद न उरल्याने ही फळे मोठी होऊन पिकायला आणखी काही दिवस लागणार आहे. परिणामी यावर्षी प्रत्येक फळांचा हंगाम एक मिहना उशीराने सुरू होणार आहे. रासायनिक पद्धतीने पिकविलेली फळे मुलांना खाऊ घालण्यापेक्षा गुणकारी वन औषधी असलेला रानमेवा मुलांना खाऊ घालण्याकडे पालकांचा कल जास्त असतो. त्यामुळे या रानमेव्याला बाजारात भावही चांगला मिळतो.जिल्ह्यातील बरेच कुटुंब या रानमेव्याच्या विक्र ीतून पोटापाण्याचा प्रश्न सोडवितात. आदिवासी बांधव या रानमेव्यातून हजारो रूपयाची आर्थिक उलाढाल करीत असतात. परंतु यावर्षी रानमेव्याचा हंगाम लांबल्याने आणि ही फळेही कमी प्रमाणात असल्याने या रानमेव्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबांना आर्थिक नुकसान झाले. (प्रतिनिधी)