शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 22:00 IST

मागील तीन दिवसांपाूसन ढगाळ वातावरण होते. त्यामुळे रब्बी पीक लावणारे शेतकरी चिंतेत होते. शेवटी पावसासोबत वादळी वारा व गारपिटीमुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

ठळक मुद्देरब्बी पिकांचे नुकसान : आंब्याचा मोहर झडला, वातावरणात गारवा

ऑनलाईन लोकमतसालेकसा : मागील तीन दिवसांपाूसन ढगाळ वातावरण होते. त्यामुळे रब्बी पीक लावणारे शेतकरी चिंतेत होते. शेवटी पावसासोबत वादळी वारा व गारपिटीमुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर वातावरणात गारवा आल्याने पुन्हा थंडीचा जोर वाढलेला आहे. त्यामुळे लोकांना गरम कपडे घालून बाहेर पडावे लागत आहे.अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आंब्याचे मोहर मोठ्या प्रमाणात झडून पडल्याने आंब्याच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे हरभरा, वटाणा, लाखोळी, उडीद, जवस इत्यादी रब्बी हंगामातील पिकांना फटका बसला आहे. लाखोळीचे पीक धोक्यात आले आहे. हरभऱ्याच्या पिकाचे सुद्धा नुकसान झाले आहे. फेब्रुवारी महिन्यात उन्हाची चाहूल लागत पावसाने आता पुन्हा हिवाळा परतल्यासारखे वाटत आहे. त्यामुळे यंदा महाशिवरात्रीनंतर काही दिवस थंडीचा जोर राहिल. तर काही दिवस दिवसा उष्णता आणि रात्रीला थंडी वाटणारे वातावरण राहील. परंतु पाऊस जास्त प्रमाणात आला नाही. जमिनीचा ओलावा लवकर कमी होऊन थंडीचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे.