शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

शेतकऱ्यांना भरपाई द्या

By admin | Updated: November 5, 2015 02:12 IST

शेतकऱ्यांच्या धानाला कीडीचा प्रादुर्भाव झाल्याने यावर्षीचे पिक धोक्यात आले आहे. त्यामुळे तातडीने सर्वेक्षण करून

गोंदिया : शेतकऱ्यांच्या धानाला कीडीचा प्रादुर्भाव झाल्याने यावर्षीचे पिक धोक्यात आले आहे. त्यामुळे तातडीने सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जिल्हा विकास आघाडीच्या वतीने देण्यात आला.माजी जि.प. सदस्य संजय टेंभरे यांचा नेतृत्वात एका शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव यांना बुधवारी निवेदन दिले. भातपिकाची पैसेवारी यावर्षी ५० टक्केच्या वर आहे असे दाखविले आहे हे खरे आहे. परंतु पैसेवारी काढल्यानंतर कीडरोग (मावा, तुडतुडा) लागल्याने भात पीक बरेच नष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. यासाठी शासनाने तत्काळ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी लोधीटोलाचे सरपंच रतन बघेले, डॉ.मुन्ना तुरकर, चुटीयाचे उपसरपंच रामू शरणागत, हरीलाल गराकाटे, भरत तुरकर, उत्तम भगत, धनलाल गौतम, डोमाजी टेंभरे, तुलाराम दिहारी, टेकचंद बोपचे, तिलकचंद लांजेवार, कुवर येळे, घनश्याम चौधरी, सुरेंद्र तुरकर, रविंद्र तुरकर, अभिलेख खोब्रागडे, राजाराम अटरे, राजेश माहुले, भुवन लांजेवार, दुलीचंद कटरे, टेकचंद बोपचे, पितांबर भालाधरे, रामप्रसाद मारगाये, टिकाराम टेंभरे, रुपचंद शरणागत, कुवर शरणागत, कुंडलीक तुरकर, सुनील तुरकर, रमेश बिसेन, भाऊलाल टेंभरे, प्रेमलाल पटले, मुन्ना बिसेन, गोविंद माहुले, रामभाऊ कोसरे, हौसलाल गौतम, दिनेश राऊत, मुन्ना राऊत, धनलाल लांजेवार, महेश परसगाये आदी उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)महिला लोकशाही दिनगोंदिया : येत्या १६ नोव्हेंबरला महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महिलांच्या कोणत्याही विभागाशी संबंधित वैयक्तिक समस्या, गाऱ्हाणी, अडीअडचणी ऐकून घेऊन त्यांचे निवेदन स्विकारून त्यावर कार्यवाही केली जाणार आहे. सर्व महिला मंडळ बचतगट व इतर महिलांसाठी काम करणाऱ्या संस्था तसेच पिडीत महिलांनी आपले अर्ज आधीच तालुकास्तरावर कार्यालयात सादर करावे, असे प्र.जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.