शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नळधारकांची आर्थिक लूट

By admin | Updated: December 11, 2015 02:20 IST

अर्जुनी-मोरगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या नळधारकांची आर्थिक लूट सुरू आहे.

गोठणगाव : अर्जुनी-मोरगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या नळधारकांची आर्थिक लूट सुरू आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला १९ आॅक्टोबर रोजी एक निवेदन दिले व त्यांच्या प्रतिलिपी पालकमंत्री, जि.प.अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना देण्यात आले आहे. मात्र यावर कार्यवाही थंड बस्त्यात असल्याचे दिसत आहे.सविस्तर वृत्त असे की, अर्जुनी-मोरगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना एक वर्षाआधी विद्युत बिलाअभावी बंद पडली होती. बंद पडलेली योजना ५ मे २०१५ रोजी जिल्हा परिषद जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीने स्वत:कडे हस्तांतरीत केली. तर योजना समितीने देखभाल व दुरुस्तीकरिता खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेकडे दिले. तेव्हापासून विद्युत बिल व फुटतूट दुरुस्तीचे खर्च जिल्हा परिषद वहन करते. पाणीपट्टी वसुली मात्र अर्जुनी-मोरगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना या पावत्यांनी होत आहे. योजनेकडे एक हजार ३०० नळ कनेक्शन आहेत. तर नळधारकांकडून दरमहा ८० रुपयांप्रमाणे पाणीपट्टी वसुल केली जात आहे. त्यानुसार मासीक वसुली एक लाख चार हजार रूपये होते. त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारावर ४० हजार रूपये खर्च झाल्यास ६४ हजार रुपये मासिक बाकी राहतात. मात्र या उरलेल्या रकमेचा हिशोबच नाही अशी लूट सुरू आहे.वास्तविक जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीने योजना चालविण्यासाठी निविदा काढायला हवी होती. तसे न करता सरळ खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा मंडळाकडे देण्यात आले. अर्जुनी-मोरगाव प्रादेशिक मंडळाने एका निवेदनाद्वारे मागणी केले मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे.याबाबत जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शर्मा यांच्याशी संपर्क केला असता ३१ डिसेंबर रोजी जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा आहे. त्यात हा विषय ठेवला जाईल, असे त्यांनी भ्रमणध्वनीवरुन सांगितले. (वार्ताहर)