शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
Daily Top 2Weekly Top 5

परवानगी २०० फुट अन् खोदकाम ४०० फुटाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 22:08 IST

जिल्ह्याची भूजल पातळीत सातत्याने घट होत आहे. तर दुसरीकडे दोनशे फुट बोअरवेल खोदकामाची परवानगी असताना प्रत्यक्षात मात्र ४०० फुटापर्यंत खोदकाम केले जात आहे.

ठळक मुद्दे१५१० बोअरवेलचे खोदकाम : कारवाई एकावरही नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्याची भूजल पातळीत सातत्याने घट होत आहे. तर दुसरीकडे दोनशे फुट बोअरवेल खोदकामाची परवानगी असताना प्रत्यक्षात मात्र ४०० फुटापर्यंत खोदकाम केले जात आहे. मागील पाच ते सहा महिन्याच्या कालावधीत १५१० अनाधिकृत बोअरवेलचे खोदकाम केल्याची धक्कदायक बाब उघडकीस आली आहे.जमिनीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा वाढल्याने त्यात प्लोराईडचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे लोकांना दुर्धर आजाराची लागण होत आहे. जमिनीतून निर्धारित मर्यादेपेक्षा अतिरिक्त पाण्याचा उपसा केला जात असल्याने भविष्यातील पाणी साठ्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.अनाधिकृत बोअरवेल खोदकामाला प्रतिबंध लागावा, भूगर्भातील सुरक्षीत समजला जाणारा पाणीसाठा कायम रहावा, शासनाने भूजल सर्वेक्षण अधिनियमाची अंमलबजावणी केली. यातर्गंत २०० फुटापेक्षा अधिक खोल बोअरवेल खोदण्यास आणि दोन बोअरवेलमधील अंतर पाचशे मीटरपेक्षा अधिक ठेवण्याचे निर्देश दिले. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी भूजल सर्वेक्षण विभाग, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यावर सोपविली. मात्र या सर्वांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे राष्टÑीय हरित लवादाने याची गांर्भियाने दखल घेत दुर्लक्ष करणाऱ्या जबबादार अधिकाºयांवरच कारवाई करण्याचे निर्देश दिले.जिल्ह्यात मागील सहा महिन्यात तीन ते चार हजारावर बोअरवेलचे खोदकाम करण्यात आले. यापैकी १५१० बोअरवेल या ४०० फुटापेक्षा अधिक खोल खोदण्यात आल्या असल्याची माहिती भूजल सर्वेक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली. यंदा जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने पाणी टंचाईचे चित्र आहे. त्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणावर बोअरवेलचे खोदकाम केले जात आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. जिल्ह्यात सर्रासपणे २०० फुटापेक्षा अधिक खोल बोअरवेल खोदल्या जात आहे. मात्र प्रशासनाने आत्तापर्यंत एकावरही कारवाई केली नसल्याची माहिती आहे.६८ पाण्याचे स्त्रोत दूषितभूजल सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे १५३२ स्त्रोत आहेत. यापैकी ६८ पाण्याचे स्त्रोत फ्लोराईडयुक्त असल्याचे परीक्षणानंतर पुढे आले. त्यामुळे या स्त्रोतांचे पाणी पिण्यास गावकऱ्यांना मनाई केली आहे.दर महिन्याला भूजल पातळीची नोंदजिल्ह्यात यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल पातळी दोन मीटरने खालावली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या तीव्र होण्याची शक्यता आहे. याच धर्तीवर भूजल सर्वेक्षण विभागाकडून दर महिन्याला भूजल पातळी मोजली जात आहे. दर महिन्याला भूजल पातळीची नोंद घेणार गोंदिया महाराष्टÑातील एकमेव जिल्हा आहे.