शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
2
NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक
3
तालिबानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान संतापला, भारतावर केला गंभीर आरोप
4
अखेरपर्यंत साथ! सुनेच्या पार्थिवावर डोकं ठेवून सासूने जगाचा घेतला निरोप; हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ
5
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
6
"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर
7
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
9
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
10
ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली
11
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
12
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
13
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
14
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
15
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
16
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
17
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
18
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
19
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
20
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन

क्षेत्राला समृद्ध बनविण्याचे आमचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 00:23 IST

बाघ सिंचन प्रकल्पाच्या सुमारे ३०० किमी. कालव्यांच्या दुरूस्तीचे काम सुरू असून यामुळे क्षेत्रात हरितक्रांती येणार. शिवाय ये-जा करण्यासाठी चांगले रस्ते व आरोग्य सुविधा ही आमची प्राथमिकता आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : बिरसोला-भाद्याटोला रस्ता बांधकामाचे भूमिपूजनबाघ सिंचन प्रकल्पाच्या सुमारे ३०० किमी. कालव्यांच्या दुरूस्तीचे काम सुरू असून यामुळे क्षेत्रात हरितक्रांती येणार.

ऑनलाईन लोकमतगोंदिया : बाघ सिंचन प्रकल्पाच्या सुमारे ३०० किमी. कालव्यांच्या दुरूस्तीचे काम सुरू असून यामुळे क्षेत्रात हरितक्रांती येणार. शिवाय ये-जा करण्यासाठी चांगले रस्ते व आरोग्य सुविधा ही आमची प्राथमिकता आहे. नागरी सुविधांची कामे करून क्षेत्राला समृद्ध बनविण्याचे आमचे प्रयत्न असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत दोन कोटीं रुपयांच्या निधीतून मंजूर बिरसोला- भाद्याटोला रस्ता बांधकामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, लोकचंद दंदरे, जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले, चमन बिसेन, ओमप्रकाश भक्तवर्ती, शामकला पाचे, प्रकाश देवाधारी, देवेंद्र मानकर, बबीता देवाधारी, आनंद तुरकर, अशिष चव्हाण, झनकसिंग तुरकर, कत्तेलाल मातरे, निर्वता पाचे, दिलीप तुरकर, कपूरचंद पाचे, रामभगत पाचे, कांती पाचे, डॉ.देवा जमरे, कविता दंदरे, डिलेश्वरी पाचे, प्रिती तुरकर, सुखनबाई पाचे, नेतलाल मात्रे, केशव नागफासे आणि पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल