शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

सेंद्रिय शेती शेतकऱ्यांसाठी वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 01:04 IST

शेतजमिनीतून मोठ्या प्रमाणात पीक उत्पादन होण्यासाठी शेतकरी रासायनिक खते, विविध किटकनाशक औषधांचा वापर करीत आहे. आवश्यकतेपेक्षा अधिक रासायनिक खतांचा वापर केल्याने जमिनीची पोत कमी खालावत चालली आहे.

ठळक मुद्देविलास कोहाडे : प्रशिक्षण कार्यक्रमात माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : शेतजमिनीतून मोठ्या प्रमाणात पीक उत्पादन होण्यासाठी शेतकरी रासायनिक खते, विविध किटकनाशक औषधांचा वापर करीत आहे. आवश्यकतेपेक्षा अधिक रासायनिक खतांचा वापर केल्याने जमिनीची पोत कमी खालावत चालली आहे. त्याचाच परिणाम जमिनीच्या आरोग्यावर होत आहे. या बाबीवर मात करण्यासाठी तसेच आरोग्य सुदृढ राहण्यासाठी सेंद्रिय शेती शेतकºयांसाठी वरदान असल्याचे प्रतिपादन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे यांनी केले.बुधेवाडा येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय अर्जुनी-मोरगाव व आत्मा यांच्या विद्यमाने आयोजित सेंद्रिय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रीय शेती) सन २०१८-१९ अंतर्गत बुधेवाडा येथे ५० शेतकºयांचा गट स्थापन करुन त्या शेतकºयांना आत्मा व कृषी विभागामार्फत सेंद्रीय शेती संबंधी प्रशिक्षण देण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक घनशाम चचाणे, कृषी सहायक भारती येवले उपस्थित होते. सेंद्रीय शेती प्रशिक्षणात सहभागी झालेल्या शेतकºयांना मार्गदर्शन करताना कोहाडे म्हणाले, दिवसेंदिवस शेतीस लागणाऱ्या खतावरील खर्च वाढत आहे.रासायनिक खते व औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने जमिनीचे आरोग्य खालावले, पाणी दूषीत झाले तर वातावरणावर त्याचे विपरीत परिणाम होत आहे. उत्पादीत शेतमाल विषयुक्त निर्माण झाल्याने त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. यावर रामबाण उपाय सेंद्रीय शेती हे असल्याचे सांगून त्यांनी सेंद्रीय शेतीचे महत्व, फायदे सेंद्रीय अन्नधान्याची मागणी, रासायनिक खते, औषधी यापासून होणारे दुष्परिणाम सांगीतले. तसेच यासाठी शासनातर्फे दिल्या जाणाºया अनुदानाची माहिती दिली. घनशाम चचाणे यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे दर्शनी अर्क, जीवामृत, बिजामृत कसे तयार करायचे ते प्रशिक्षणार्थ्यांना करुन दाखविले. कृषी सहायक भारती येरणे यानी सेंद्रीय शेती शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी असल्याचे सांगितले.

टॅग्स :agricultureशेती