शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

अधिकार्‍यांचे आऊटगोइंग, इनकमिंग मात्र बंद

By admin | Updated: May 29, 2014 02:31 IST

गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त अतिसंवेदनशिल असला तरी या जिल्ह्याकडे महाराष्ट्र शासनाने पाठ फिरविली आहे.

गोंदिया : गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त अतिसंवेदनशिल असला तरी या जिल्ह्याकडे महाराष्ट्र शासनाने पाठ फिरविली आहे. जिल्ह्यातील पोलीस विभागात असलेल्या महत्वाच्या पदावरील अधिकार्‍यांचे पद मागील वर्षभरपासून रिक्त आहेत. तरी देखील गोंदिया जिल्ह्यातील आणखी पाच पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

गोंदिया येथील पोलीस उपअधीक्षक (गृह) वसंत गायकवाड सेवानवृत्त झाले. तेव्हापासून शासनाने या ठिकाणी पोलीस उपअधीक्षक (गृह) यांचे पद कायमस्वरूपी असलेले भरले नाही. पोलीस निरीक्षकांना प्रभारी म्हणून नियुक्त करून कामकाज भागविला जात आहे. या जिल्ह्यातील अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांचेही पद रिक्त आहे. लोकसभेची आचारसंहिता लागण्यापुर्वी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्‍व पानसरे यांची पदली करण्यात आली. परंतु त्यांच्या जागी कोणालाही पाठविण्यात आले नाही. पोलीस अधीक्षक कर्यालयातील कार्यालयीन अधिक्षक हे पद देखील मागील वर्षभरापासून खाली आहे. त्या ठिकणीही कुण्या अधिकार्‍याला पाठविण्यत आले नाही. याच सोबत मुख्य लिपीकाचेही पद या कार्यलयात रिक्त आहे.

ज्या पेलिसांच्या भरवश्यावर जिल्ह्यातील जनता सुखाने झेापते त्याच पेलीस विभागात कर्मचारी, अधिकार्‍यांची वाणवा आहे. गोंदिया जिल्ह्यात मनुष्यबळाची कमतरता असताना पोलीस शिपायांची ३८0 पदे भरण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु ३८0 पैकी फक्त २३ जागा शासनाने देऊन पुन्हा जिल्ह्यावर अन्याय केला आहे. पोलीस यंत्रणा तोकडी असताना नुकतेच पाच पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. स्थनिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर यांची बदली नागपूर ग्रामीण येथे करण्यात आली आहे. वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक संजय साबळे यंची बदली ठाणे शहर, देवरीचे ठाणेदार संजू जॉन यांची बदली ठाणे शहर, नियंत्रण कक्ष गोंदिया येथे तीन महिन्यापुर्वी रूजू झालेले शहाजी नरसुडे यांची बदली अहमदनगर येथे तर नवेगावबांध येथील प्रविण दरेकर यांची बदली बृहन्मुंबई येथे करण्यात आली आहे.

शासन नक्षलग्रस्त जिल्ह्याकडे विशेष लक्ष देण्याच्या फक्त बाता हाकत असते हेच यातून दिसून येते.