शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत विभागाच्या उपविभागीय कार्यालयाला लागली आग

By admin | Updated: September 13, 2016 00:34 IST

पाच तालुक्याचा प्रभार असलेल्या विद्युत विभागाच्या येथील उपविभागीय कार्यालयात सोमवारी सकाळी आग

देवरी : पाच तालुक्याचा प्रभार असलेल्या विद्युत विभागाच्या येथील उपविभागीय कार्यालयात सोमवारी सकाळी आग लागल्याने महत्वपूर्ण दस्तावेज जळून राख झाले. सोमवारला सकाळी ८.३० वाजता शहरवासीयांना विद्युत विभाागच्या कार्यालयातून धूर निघताना दिसला. जैन मंदिरात सकाळी पूजा अर्चना करण्याकरिता गेलेल्या समाजबांधवांनी लगेच आग विझविण्याकरिता शर्थीचे प्रयत्न केले. शहरातील एस.जे. जैन पेट्रोल पंपावरुन दिनेश जैन यांनी अग्नीशमन यंत्र बोलावून आग आटोक्यात आणली. यावेळी योगेश जैन, हशाब शेख, प्रशांत संग़ीडवार, सुशील जैन, विनोद जैन, डिबे तसेच अन्य लोकांनी मदत करुन आग विझविली. जर वेळीच आग विझविली नसती तर मोठी जीवीत हानी होण्याची शक्यता होती. या आगीत चारही तालुक्याचे महत्वपूर्ण दस्तावेज जळाले. विशेष म्हणजे यावेळी विद्युत विभागाचे अन्य कर्मचारी दूर अंतरावर उभे राहून तमाशा बघत होते. परंतु त्यांनी आग विझविण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले नाहीत. या कार्यालयातील अधिकाऱ्यांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत ९० टक्के लोक भंडारा व नागपूरवरुन अप-डाऊन करीत असतात. आगीच्या घटनेच्या दोन तासानंतर कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले. आगीत शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे अर्ज तसेच महत्वपूर्ण इस्टीमेट होते. काही जळालेल्या कागदामध्ये मोरगाव अर्जुनी, सडक अर्जुनी, आमगाव, देवरी व सालेकसा या तालुक्यातील वीज ग्राहकांचे दस्ताऐवज व फाईली जळाल्या आहेत. आता अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असून दोषी अधिकाऱ्यांवर विभाग काय कारवाई करतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. घटनेची माहिती मिळताच देवरीचे ठाणेदार राजेश तटकरे व मंडळ अधिकारी सिंधीमेश्राम यांनी घटनास्थळाला भेट देवून पंचनामा केला. (प्रतिनिधी) इन्व्हर्टरचे मेंटेनन्स नसल्यामुळे बॅटरीचा स्फोट? ४कार्यालयातील ज्या खोलीत महत्वपूर्ण दस्ताऐवज आलमारीत ठेवलेले होते त्याच आलमारीच्या बाजूला इव्हर्टर व बॅटरी होते. बॅटरीमध्ये डिस्टील वॉटर नसल्यामुळे बॅटरीमध्ये गॅस निर्माण होऊन बॅटरीचा स्फोट झाला व त्यामुळे आग लागली. बरेच दिवसांपाूसन त्या बॅटरीमध्ये डिस्टील वॉटर टाकण्यात आले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. या आगीमुळे अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा प्रखरतेने दिसून आला. विशेष म्हणजे अग्निशमन यंत्र कार्यालयात असणे आवश्यक असताना ते बसविण्यात आले नाही. दिवसाला या कार्यालायत सुरक्षा गार्ड ठेवण्यात आले आहेत, पण रात्रीला काही चौकीदारचा कार्यालयात नाही. जर रात्रीकालीन चौकीदार असता तर स काळी ही आगीची घटना घडली नसती अशी चर्चा आहे.