शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

ओबीसी विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

By admin | Updated: May 31, 2014 00:00 IST

भारतीय संविधानानुसार ओबीसींना शिष्यवृत्ती देणे अगत्याचे आहे. परंतु महाराष्ट्र सरकारने मागील दोन वर्षांंपासून ओबीसी विद्यार्थ्यांंना शिष्यवृत्ती दिली नाही. यामुळे शिष्यवृत्तीसाठी

गोंदिया :  भारतीय संविधानानुसार ओबीसींना शिष्यवृत्ती देणे अगत्याचे आहे. परंतु महाराष्ट्र सरकारने मागील दोन वर्षांंपासून ओबीसी विद्यार्थ्यांंना शिष्यवृत्ती दिली नाही. यामुळे शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्याना समाजकल्याण कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. सन २0११-१२ व सन १२-१३ या दोन वर्षातील शिष्यवृत्ती इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांंना मिळाली नाही. शासन बहुसंख्य असलेल्या ओबीसी समाजावर अन्याय करीत आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ५0 वर्षानंतर ओबीसी विद्यार्थ्यांंना शिष्यवृत्ती देण्यात आली. परंतु अवघ्या १0 वर्षातच ही शिष्यवृत्ती देणे बंद केले. मागील दोन वर्षापासून ओबीसी विद्यार्थ्यांंना शिष्यवृत्ती न मिळाल्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांंमध्ये महाराष्ट्र सरकारप्रती असंतोषाचे वातावरण आहे. भारतीय संविधानात नमू असताना ओबीसींचा हक्क डावलून त्यांचा हक्क इतर वर्गातील लोकांना देण्याचा षड्यंत्र महाराष्ट्र सरकारचा आहे. शासनाने ओबीसी विद्यार्थ्यांंवर अन्याय न करता त्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याची मागणी ओबीसी वर्गातील विद्यार्थी करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)