शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

ओबीसींचे जिल्हा अधिवेशन

By admin | Updated: March 12, 2017 00:22 IST

आपल्या ओबींसी समाजाला एकत्रित करून होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याकरीता ओबीसी सेवा संघ

सिरपूरबांध : आपल्या ओबींसी समाजाला एकत्रित करून होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याकरीता ओबीसी सेवा संघ व संघर्ष कृती समितीच्या वतीने संयुक्त जिल्हा अधिवेशनाचे आयोजन देवरी येथे करण्यात आले होते. यामध्ये ओबीसी समाजातील लोक अधिक संख्येत उपस्थित होते. या जिल्हा अधिवेशनाअंतर्गत ओबीसी वर्गातर्फे काही प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये ओबीसीची जातीनिहाय जनगणना करून शेतकरी व शेतमजुरांच्या विकासाकरीता अर्थसंकल्पात लोकसंख्येनुसार आर्थिक तरतूद करण्यात यावी, पदोन्नतीतील प्रतिनिधीत्व मिळालेच पाहिजे, लोकसंख्या निहाय प्रतिनिधीत्व देण्यात यावे, तामिलनाडू राज्याप्रमाणे असंवैधानिक क्रिमीलेअर अट रद्द करणे, बिहार राज्याप्रमाणे शैक्षणिक भत्ता लागू करणे, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी तालुका व जिल्हास्तरावर वस्तीगृह व आश्रमशाळा सुरू करणे, ओबीसी स्वतंत्र मतदारसंघ व मंत्रालय निर्माण करण्यात यावे, रेल्वे बजेटप्रमाणे शेतकऱ्यांना स्वतंत्र बजेट देण्यात यावे, मंडल आयोग वनाची अप्पन समितीच्या शिफारशी लागू करणे अशा प्रकारे विविध मागण्या ठेवण्यात आल्या होत्या. या अधिवेशनाप्रसंगी प्रथम सत्रात जातीनिहाय जनगणनेशिवाय ओबीसी मंत्रालय अर्थपूर्ण की अर्थहीन या विषयानुसार उद्घाटक इंजि. संजय मगर यांनी माहिती दिली. चेतन उईके म्हणाले की, जोपर्यंत एसटी,एससी, ओबीसी हे एकत्र येवून लढा देत नाही तो पर्यंत शासनावर दबाव निर्माण होणार नाही. सत्राध्यक्ष म्हणून संस्थापक अध्यक्ष इंजि. प्रदीप ढोबळे यांनी ओबीसी कार्यकर्ता व जनतेला मार्गदर्शन केले. ओबीसीं शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होतात? या प्रबोधन सत्राचे मार्गदर्शक म्हणून बाळासाहेब गावंडे, प्रमुख अतिथी म्हणून सुमन बिसेन, सविता बेदरकर, अमर वऱ्हाडे, राजेश चांदेवार, सावन कटरे,संजय दरवडे व बबलू कटरे यांनी चर्चा घडवून आणली. (वार्ताहर)