शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

एनआरएचएम कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 21:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी १० एप्रिलपासून अकराऐवजी सहा महिन्यांच्या पुर्ननियुक्ती आदेश देण्याच्या निर्णया विरोधात कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका कर्मचाºयांनी घेतली आहे. बुधवारपासून (दि.११) हे कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले असून सोमवारी (दि.१६) आंदोलनाचा सहावा दिवस होता.राष्ट्रीय ...

ठळक मुद्देआरोग्य सेवेवर परिणाम : कंत्राटी कर्मचारी १२ वर्षांपासून वनवासातच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी १० एप्रिलपासून अकराऐवजी सहा महिन्यांच्या पुर्ननियुक्ती आदेश देण्याच्या निर्णया विरोधात कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका कर्मचाºयांनी घेतली आहे. बुधवारपासून (दि.११) हे कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले असून सोमवारी (दि.१६) आंदोलनाचा सहावा दिवस होता.राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वात करण्यात येत असलेल्या आंदोलनात जिल्हाभरातील कर्मचारी सहभागी झाल्याने त्याचा आरोग्य सेवेवर परिणाम पडत आहे. आरोग्य सेवा व संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्तांनी राज्यातील अधिकारी कर्मचाºयांना पुढील पुर्ननियुक्तीचे आदेश केवळ सहा महिन्यांचे देण्यात यावे. तसेच पुर्ननियुक्ती आदेश देण्याकरिता कामावर आधारीत गुणानुक्रमाचा वापर करण्यात यावा, असे आदेश दिले आहे. हा प्रकार अनेक वर्षांपासून सेवा देणाºया राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे बुधवारपासून (दि.११) जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे देऊन कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे ६९१ कंत्राटी कर्मचारी असून हे सगळे अधिकारी-कर्मचारी आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात संघटीत होऊन आंदोलनात सहभागी झाले आहेत.आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष सुनिल तरोणे, अर्चना वानखेडे, संकेत मोरघरे, संजय दोनोडे, सपना खंडाईत, डॉ. मीना वट्टी, सारनाथ बोरकर, अजित सिंग, ग्रीस्मा वाहने, प्रतिमा मेश्राम, संजय मेंढे, अ‍ॅड. रेखा कानतोडे, प्रणीता भोयर, ठनेंद्रसिंग येडे, संतोष डिब्बे, अर्चना चौधरी, राखी प्रसाद, रेखा पुराम, अर्चना कांबळे, प्रदीप रहांगडाले, ललीता गौतम, उषा जगताप, निशांत बन्सोड, अनिरूध्द शर्मा, अनिल रहमतकर, प्रकाश थोरात, पंकज रहांगडाले, निश माखीजा, मनिष मदने, सतीश माटे, मनोज सातपुते, अविनाश व्हराडे, विद्या रहांगडाले, माया नागपुरे, हर्षल अंबुले, गुणवंता कटरे यांचा समावेश आहे.