शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

उमरी गावातील निखिल मेश्राम ठरला प्रथम गुणवंत

By admin | Updated: June 21, 2014 01:50 IST

शिक्षणात इच्छाशक्ती व स्वबळावर यश मिळविणे सहज शक्य आहे.

सौंदड : शिक्षणात इच्छाशक्ती व स्वबळावर यश मिळविणे सहज शक्य आहे. ज्या गावात उच्चशिक्षणाचे धडे घेण्यासाठी शाळांची पाऊलवाटच नाही अशा लहान उमरी गावातील निखिल मेश्राम याने दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के गुण घेवून गावात प्रथम गुणवंत होण्याचा मान मिळविला आहे.उमरीपासून सात किलोमीटर अंतरावरील सौंदड येथील रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये गावातून प्राथमिक शिक्षण घेऊन वर्ग पाचवीपासून निखिल मेश्रामने प्रवेश घेतला. यानंतर गावातील प्राथमिक शिक्षणाप्रमाणे या शाळेत उच्चांक गाठण्यासाठी प्रयत्न केले.उमरी हे तीन हजार लोकवस्तीचे गाव आहे. गावात प्राथमिक शिक्षणाची सोय आहे. गावात शेतकरी कुटुंबीयांची संख्या अधिक आहे. या लोकवस्तीतील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी गावात सोय नसल्याने शहरातील विद्यालयामध्ये दाखल होतात. शिक्षणातून भविष्याची उंच भरारी घेण्यासाठी गावातील प्रत्येक विद्यार्थी धडपड करीत आहेत. अभ्यासातील सातत्याने स्वत:ला उच्चांग गाठता यावा व यासाठी परिश्रमातून मार्ग निघतो, असा गावातील विद्यार्थ्यांसाठी निखिलने नवीन प्रवाह दिला आहे. निखिलने परीक्षेत ९४ टक्के गुण मिळवून गुणवंत होण्याचा मान मिळविला, हे उमरी गावातील नागरिकांसाठी अभिमानाची बाब आहे. सरपंच वनिता टेंभुर्णे व उपसरपंच हेमराज कापगते यांनी निखिलच्या यशाबद्दल कौतुक केले आहे. तसेच ‘गाव लहान पण किर्ती महान’ अशा प्रोत्साहनपर शब्दाने कर्तव्यदक्ष विद्यार्थ्याची पावती गावाला आता मिळाल्याचे त्यांनी सांगितले.निखिल मेश्रामने आपल्या यशाचे श्रेय शिक्षक व्ही. एफ. घनमारे, यु.बी. डोये, जे.एम.झाडे, के.के. कापगते, के.एस.काळे, डी.के. राऊत, संस्थेचे सचिव जगदिश लोहिया, प्राचार्य एम.एन. अग्रवाल व आपल्या आई-वडिलांना दिले. (वार्ताहर)