शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

नवनिर्माण नळ योजनेला जलशुद्धीकरण यंत्राची गरज

By admin | Updated: May 9, 2016 01:53 IST

येथील नवनिर्माण होत असलेल्या पाणी पुरवठा योजनेला जल शुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले नसल्यामुळे ग्रामस्थांना अशुद्ध क्षारयुक्त पाणी मिळत आहे.

आरोग्य धोक्यात : क्षारयुक्त पाण्याने बळावतोय आजार रावणवाडी : येथील नवनिर्माण होत असलेल्या पाणी पुरवठा योजनेला जल शुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले नसल्यामुळे ग्रामस्थांना अशुद्ध क्षारयुक्त पाणी मिळत आहे. बदलत्या जल वायू प्रदुषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला एका मागून एक आजार उद्भवत आहेत. ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याकरिता पाणी पुरवठा योजनेत जल शुद्धीकरण यंत्र बसविणे गरजेचे आहे.शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ग्रामीण भागात नाही. पिण्याच्या पाण्याचे नमूने तपासणी होत नसल्यामुळे ग्रामस्थांना अशुद्ध क्षारयुक्त पाणी प्यावे लागते. रावणवाडी गावालगत नदी नाले नसून बोर किंवा विहिरीचेच पाणी प्यावे लागते. हे क्षारयुक्त पाणी पेल्याने गावकऱ्यांचे आयुष्यच काळवंडले आहे. क्षारयुक्त पाण्याने दातांच्या तक्रारी देखील वाढल्या असून कमरेचे व गुडघ्याचे आजारही जडले आहेत. मात्र याकडे प्रशसनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याची खंत गावातील नागरिकांनी केली आहे.रावणवाडी येथील ग्रामस्थ शेती, मोलमजूरी काही लघू व्यवसाय करुन आपली उपजिवीका करतात. अंदाजे ३ हजार लोक या गावातील ग्रामस्थांना जल शुद्धीकरणाची प्रक्रिया न करताच पाणी पुरवठा केला जाणार आहे. अनेक वर्षापासून क्षारयुक्त पाणी प्यावे लागत असल्याने संपूर्ण गावातील अनेक नागरिकांना विविध आजाराचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे जिल्हा आरोग्य विभागाने तातडीने लक्ष देऊन नवनिर्माण होणाऱ्या पाणी पुरवठा योजनेला जल शुद्धीकरण यंत्र बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.पूर्वीपासूनच क्षारयुक्त पिण्याचे पाणी वापराने अनेक ग्रामस्थांना दाताचे आजार जडले आहेत. अनेकांना या क्षारयुक्त पाण्यामुळे सांदेदुखी, हाडे ढिसूळ होणे, अ‍ॅसिडीटी इन्कामअ‍ेशन पोलचे विविध आजार ही पूर्वीच उग्र रुप धारण केले आहे. राज्यामध्ये निवडणूक आलीच की राजकीय मंडळी गावागावात भेटी सभा घेऊन विविध प्रकारचे आश्वासने देऊन सर्वत्र गावावाजा करतात. परंतु फ्लोराईडयुक्त पाण्याच्या समस्येबाबत गावकऱ्यांची अनास्था दिसून येते. रस्ते, नाल्या, सभामंडप, चावड्याचे जाळे पसविण्यात लोकप्रतिनिधी धन्यता माणून आम्ही ग्रामीण भागाचे विकास करीत आहोत. आमच्याकडून जो विकास झाला तो मुळीच कोणी करु शकत नाही असे जनतेला दर्शवून क्षेत्र लुटण्यातच धन्यता मानत असतात. क्षारयुक्त पाणी आणि गावकऱ्यांचे आरोग्य याकडे दुर्लक्ष होत असल्याचे समस्त गावकऱ्यांचे बोलणे आहे. (वार्ताहर)