शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
2
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
4
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
5
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
6
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
7
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
8
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
9
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
10
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
11
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
12
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
13
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
14
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
15
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
16
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
17
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
18
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
19
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
20
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
Daily Top 2Weekly Top 5

सप्टेंबर महिना काळाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 05:00 IST

१३ दिवसांत जिल्ह्यात तब्बल १६७२ रूग्ण वाढले असून २९ जणांचा जीव ही गेला आहे. ही धक्कादायक आकडेवारी बघता सप्टेंबर महिना काळाचाच ठरत असल्याचे दिसत आहे. देशात मार्च महिन्यात कोरोना आपले पाय पसरू लागला व जिल्ह्यात १ रूग्णापासून कोरोनाची सुरूवात झाली. ती संख्या आजघडीला ३००० रूग्ण संख्या पार करून गेली आहे.

ठळक मुद्दे१३ दिवसांत १६७२ कोरोना रूग्ण : आतापर्यंत २९ जणांचा गेला जीव

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा कहर काही केल्या कमी होत नसताना दिसत आहे. कोरोना रूग्ण संख्या झपाटयाने वाढत असतानाच धक्कादायक बाब म्हणजे सर्वाधिक रूग्ण सप्टेंबर महिन्यात वाढल्याचे दिसत आहेत. १३ दिवसांत जिल्ह्यात तब्बल १६७२ रूग्ण वाढले असून २९ जणांचा जीव ही गेला आहे. ही धक्कादायक आकडेवारी बघता सप्टेंबर महिना काळाचाच ठरत असल्याचे दिसत आहे.देशात मार्च महिन्यात कोरोना आपले पाय पसरू लागला व जिल्ह्यात १ रूग्णापासून कोरोनाची सुरूवात झाली. ती संख्या आजघडीला ३००० रूग्ण संख्या पार करून गेली आहे.यावरून जिल्ह्यात झपाटयाने कोरोना आपली पकड मजबूत करीत असल्याचे दिसत आहे.दररोज रूग्ण संख्या वाढत चालली असून सोबतच मृतांचा आकडाही वाढत आहे. यामुळे जिल्हावासी चांगलेच धास्तावलेले आहेत. झपाटया वाढत चाललेल्या या रूग्ण संख्येवर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभाग अपयशी ठरत असल्याचे चित्रही दररोजची रूग्ण वाढीची आकडेवारी बघता दिसून येते.जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती तसेच आतापर्यंत वाढत गेलेली रूग्ण संख्या बघता जिल्ह्यासाठी सप्टेंबर महिना काळाचा ठरल्याचे दिसत आहे. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील रूग्ण संख्या झपाटयाने वाढली असून २ अंकी रूग्ण संख्या सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच ३ अंकात नोंदविली जात आहे.सप्टेंबर महिन्यात २ तारखेला प्रथमच १३७ रूग्ण आढळून आले होते व ती जिल्ह्यातील पहिलीची ३ अंकातील रूग्ण संख्या असल्याचे दिसते.त्यानंतर ही ३ अंकातील रूग्ण संख्या आजापर्यंत कायम आहे. हेच कारण आहे की, रूग्ण संख्या सप्टेंबर महिन्यात ३१५८ वर पोहचली असून फक्त १३ दिवसांत तब्बल १६७२ रूग्ण नोंदविण्यात आले आहेत.५० टक्के रूग्ण १३ दिवसांतीलसप्टेंबर महिन्यात सुरूवातीपासूनच ३ अंकांत रूग्ण आढळून येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे रूग्ण संख्या झपाटयाने वाढली असून आतापर्यंत १३ दिवसांत चक्क १६७२ रू ग्ण नोंदविण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण ३१५८ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असून सप्टेंबर महिन्यातील १३ दिवसांत १६७२ रूग्ण यात आहेत. म्हणजेच, जिल्ह्यातील ५० टक्के रूग्ण सप्टेंबर महिन्यातील १३ दिवसांत आढळून आले आहेत.मृतांचा आकडाही सर्वाधिकजिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत ४९ रूग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र आश्चर्याची बाब अशी की, आतापर्यंतच्या या ४९ रूग्णांमधील ५० टक्के रूग्ण सप्टेंबर महिन्यात दगावले असून त्यांची आकडेवारी या १३ दिवसांत २९ एवढी आहे. म्हणजेच, सप्टेंबर महिन्यात रूग्णांची संख्या सर्वाधिक असतानाच मृतांचीही संख्याही सर्वाधिक असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या