शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

लाखों रुपये पाण्यात

By admin | Updated: March 26, 2016 01:43 IST

शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे. कोरडवाहू शेती सिंचनाखाली यावी याकरिता लाखो रुपये खर्च करुन बंधारे तयार केले जातात.

शेती पडली कोरडी : बंधाऱ्यांना लागले ग्रहणआमगाव : शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे. कोरडवाहू शेती सिंचनाखाली यावी याकरिता लाखो रुपये खर्च करुन बंधारे तयार केले जातात. मात्र तयार झालेले बंधारे एकदोन वर्षात ग्रहण लागल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नाही. एवठी गंभीर शोकांतिका बंधाऱ्याची आहे.कृषी विभागांतर्गत गतिमान पाणलोट कार्यक्रमांतर्गत नाल्यावर बंधारे तयार केले जातात. मात्र एकदोन वर्षात त्या बंधाऱ्यात पाणी साठवून ठेवण्यांची क्षमता राहत नाही. एकंदरित गतिमान पाणलोट बंधाऱ्याची गती समाप्त होऊन बंधाऱ्यांना ग्रहण लागले आहे.येरमडा ये वळद मार्ग जो शेती जवळून जाणारा रस्ता आहे. त्याला लागून काही वर्षापुर्वी बंधारा तयार केला गेला. मात्र आज वस्तुस्थिती त्या बंधाऱ्याची अशी आहे की बंधाऱ्याची बाजूती भिंत व माती पाण्याने वाहून गेली आहे. बंधाऱ्याच्या डाव्बाजूला मोठे खड्डे पडल्याने पाणी साचून न राहता बाजूने निघून जातो. ही वस्तुस्थिती कृषी विभागाला माहिती असून त्यावर पाणी साचून राहिले पाहिजे याकरिता कुंभकर्णी अधिकाऱ्यांनी कोणतेच ठोस पाऊल उचचले नाही. केवळ धनिरामाच्या चक्कर मध्ये ऐनकेन काम करुन बंधाऱ्यांना ग्रहण लावण्यात आले. यात अधिकाऱ्यांना सुद्धा प्रत्यक्ष-प्रत्यक्ष सिंहाचा वाटा आहे. एकंदरित लाखो रुपये खर्च करून तयार झालेल्या दोन-तीन वर्षापुर्वीच्या बंधाऱ्यांना खरोखर ग्रहण लागले आहे (तालुका प्रतिनिधी).