शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
4
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
5
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
6
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
7
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
8
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
9
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
10
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
11
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
12
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
13
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
14
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
15
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
16
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
17
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
18
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
19
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

लाखों रुपये पाण्यात

By admin | Updated: March 26, 2016 01:43 IST

शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे. कोरडवाहू शेती सिंचनाखाली यावी याकरिता लाखो रुपये खर्च करुन बंधारे तयार केले जातात.

शेती पडली कोरडी : बंधाऱ्यांना लागले ग्रहणआमगाव : शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे. कोरडवाहू शेती सिंचनाखाली यावी याकरिता लाखो रुपये खर्च करुन बंधारे तयार केले जातात. मात्र तयार झालेले बंधारे एकदोन वर्षात ग्रहण लागल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नाही. एवठी गंभीर शोकांतिका बंधाऱ्याची आहे.कृषी विभागांतर्गत गतिमान पाणलोट कार्यक्रमांतर्गत नाल्यावर बंधारे तयार केले जातात. मात्र एकदोन वर्षात त्या बंधाऱ्यात पाणी साठवून ठेवण्यांची क्षमता राहत नाही. एकंदरित गतिमान पाणलोट बंधाऱ्याची गती समाप्त होऊन बंधाऱ्यांना ग्रहण लागले आहे.येरमडा ये वळद मार्ग जो शेती जवळून जाणारा रस्ता आहे. त्याला लागून काही वर्षापुर्वी बंधारा तयार केला गेला. मात्र आज वस्तुस्थिती त्या बंधाऱ्याची अशी आहे की बंधाऱ्याची बाजूती भिंत व माती पाण्याने वाहून गेली आहे. बंधाऱ्याच्या डाव्बाजूला मोठे खड्डे पडल्याने पाणी साचून न राहता बाजूने निघून जातो. ही वस्तुस्थिती कृषी विभागाला माहिती असून त्यावर पाणी साचून राहिले पाहिजे याकरिता कुंभकर्णी अधिकाऱ्यांनी कोणतेच ठोस पाऊल उचचले नाही. केवळ धनिरामाच्या चक्कर मध्ये ऐनकेन काम करुन बंधाऱ्यांना ग्रहण लावण्यात आले. यात अधिकाऱ्यांना सुद्धा प्रत्यक्ष-प्रत्यक्ष सिंहाचा वाटा आहे. एकंदरित लाखो रुपये खर्च करून तयार झालेल्या दोन-तीन वर्षापुर्वीच्या बंधाऱ्यांना खरोखर ग्रहण लागले आहे (तालुका प्रतिनिधी).