शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अनेक मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 21:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणूक सोमवारी (दि.२८) होती. यात सर्व जनतेला मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला होता. पण काही वंचित मतदार मतदान करण्यासाठी गेले असता त्यांना त्यांच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप गोरेगाव तालुक्याच्या ग्राम कमरगाव येथील ओमकारलाल गुणवंतराव नागपुरे व सर्व वंचित मतदारांनी केला ...

ठळक मुद्देमतदान केंद्र ६३/१३ : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणूक सोमवारी (दि.२८) होती. यात सर्व जनतेला मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला होता. पण काही वंचित मतदार मतदान करण्यासाठी गेले असता त्यांना त्यांच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप गोरेगाव तालुक्याच्या ग्राम कमरगाव येथील ओमकारलाल गुणवंतराव नागपुरे व सर्व वंचित मतदारांनी केला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.वंचित मतदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मतदान केंद्र ६३/१३ मध्ये मतदान यंत्र सकाळी ७ वाजता सुरू झाले. परंतु त्यानंतर लगेच सकाळी ८.३० ते १० वाजतापर्यंत व नंतर पुन्हा दुपारी १.४५ ते ३.१५ वाजतापर्यंत मशिनमध्ये बिघाड आल्यामुळे मतदान बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे सर्व जनतेला भीषण उष्णता व त्रास सहन करावा लागला. भर उन्हामध्ये मतदारांसाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नव्हती. मतदानापासून वंचित ठेवण्यामध्ये पोलिंग अधिकारी यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचे सिद्ध होत असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.जनता आपल्या अधिकाराचे पालन करण्यासाठी गुन्हा मतदान करण्यासाठी आले असता दुपारी ३.१५ वाजता मशिन सुरू झाली. मात्र पोलिंग अधिकाऱ्याने ३ वाजताच मतदान केंद्र बंद करून टाकले होते. शासनाने दिलेल्या मतदान क्रमांक पावतीवर मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंतची होती. याचा लेखी पुरावा असूनही निवडणूक निर्णय अधिकाºयाने मतदारांना कोणतीही सूचना न देता सकाळी ७ ते ३ वाजेपर्यंत स्वत:च्या व शासकीय अधिकाऱ्यांच्या दबावात येवून मतदारांचा मतदानाचा हक्क हिसकावून टाकला.तसेच कमरगावापासून मोहाडी गाव ३ किमी अंतरावर असून एकाच मतदार संघात आहे. तेथे मतदान सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत घेण्यात आला. मात्र कमरगावात मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आले. याला जबाबदार कोण, असा सवाल वंचित मतदारांनी केला आहे.सदर प्रकरणाची रीतसर चौकशी करून दबंगशाही करणाºया पोलिंग अधिकाºयाला पदमुक्त करण्यात यावे व वंचित मतदारांना न्याय द्यावे, अशी मागणी ओमकारलाल नागपुरे, चंद्रकुमार अटरे, देवराम जैतवार, शालीकराम रहांगडाले, मीरा रहांगडाले, दुगराम जैतवार, द्वारका जैतवार, लोकश्वर जैतवार, अशोक नागपुरे, गंगा नागपुरे, इंदिरा नागपुरे, रजनी नागपुरे, गुलाब बघेले, पार्वता टेंभरे, अनुसया नागपुरे, ओंकारलाल नागपुरे, विमला नागपुरे, स्वाती नागपुरे, राजेश चौरावार, खेमराज पारधी आदी अनेक मतदानापासून वंचित मतदारांनी केली आहे.