शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

शहरांप्रमाणे गाव स्मार्ट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:09 IST

ग्रामीण भागाच्या विकासासाठी १४ व्या वित्त आयोगातून अनेक योजना राबविल्या जात आहे.

ठळक मुद्देप्रल्हाद जाधव : महाराष्ट्र पंचायत परिषद कार्यशाळा

आॅनलाईन लोकमतगोंदिया : ग्रामीण भागाच्या विकासासाठी १४ व्या वित्त आयोगातून अनेक योजना राबविल्या जात आहे. नाबार्ड तसेच इतर संस्थाच्या मदतीने या सर्व योजना एकत्रीतपणे गावात राबवून सर्वांगिन विकास साधता येतो. सरपंच व सदस्यांनी पुढाकार घेऊन शहरांसारखे गाव देखील स्मार्ट करावे असे आवाहन महाराष्ट्र पंचायत परिषदेचे अध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी येथे केले.महाराष्टÑ पंचायत परिषद गोंदिया जिल्हा शाखेतर्फे जिल्ह्यातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकाºयांची कार्यशाळा स्थानिक यशोदा सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. माजी. आमदार रामरतन राऊत, परिषदेचे सचिव सुधीर सुर्वे, सामाजिक कार्यकर्ता जे.डी. जगणीत, तुंडीलाल कटरे, तेजलाल चौरावार, भुमेश्वर डोहळे, कैलास भोयर, राजेश भोयर, मुकेश भोयर, प्रकाश कावळे, अरविंद रामटेके, इंद्रास झिलपे उपस्थित होते. जाधव म्हणाले, जोपर्यंत ग्रामपंचायतचे पदाधिकारी गावाच्या विकासासाठी पुढाकार घेत नाहीत.तोपर्यंत गावाच्या विकासाला चालना मिळणार नाही. शासनाच्या विविध योजना असून त्यांची माहिती बºयाच पदाधिकाºयांना नसते. त्यामुळे गावाचा विकास खुंटतो त्यासाठी योजनाची माहिती असणे गरजेचे असल्याचे सांगितले.सुर्वे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, प्रशासन व्यवस्था, संविधान व कायदे, सामान्य माणसाचे हक्क, अधिकार, कर्तव्य आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.उपस्थित अन्य मान्यवरांनी आदर्श गाव आणि स्मार्ट ग्राम, महाराष्टÑ पंचायत परिषदेची संकल्पना व्याप्ती व कार्य यावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यशाळेला आठही तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी गणपत देशमुख, धनपत भोयर, कैलास घासले, श्यामप्रकाश देशमुख, दिनेश तरोणे, उदयकुमार काळे, हिरामन कावळे, सुधीर भांडारकर, सेवक वलथरे,महेश डोहळे, तोपालाल भोयर, श्यामराव झिंगरे यांनी सहकार्य केले.