शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
2
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
3
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
4
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
5
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
6
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
7
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
8
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
9
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
10
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
11
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
12
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
13
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
14
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
15
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
16
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
17
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
18
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
19
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
20
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?

सततच्या त्रासाला कंटाळून केले ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 05:00 IST

कोटरा डॅममध्ये मंगळवारी (दि.१३) सकाळी ७ वाजतादरम्यान गावातील लोकांना डॅमच्या पाळीवर रक्त सांडलेले दिसले व बाजूलाच रक्ताने माखलेला दगड दिसून आला होता. याची सालेकसा पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने गळ टाकून शोध घेतला असता तरूणाचा मृतदेह अडकून आला होता.मृताची ओळख न पटल्याने पोलीस पाटील जितेंद्र बडोले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम ३०२,२०१ अंतर्गत गुन्हा नोंद केला होता.

ठळक मुद्देकोटरा डॅममधील मृताची ओळख पटली : पोलिसांनी केली तिघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत कोटरा डॅममध्ये मिळून आलेल्या तरूणाच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व सालेकसा पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला असून दारूच्या नशेत भांडण करीत असल्याने सततच्या त्रासाला कंटाळून तिघांनी त्याला ठार केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. मृताचे नाव रितीक नरेंंद्र चुटे (१८,रा.चावडी चौक, छोटा गोंदिया) असे आहे.कोटरा डॅममध्ये मंगळवारी (दि.१३) सकाळी ७ वाजतादरम्यान गावातील लोकांना डॅमच्या पाळीवर रक्त सांडलेले दिसले व बाजूलाच रक्ताने माखलेला दगड दिसून आला होता. याची सालेकसा पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने गळ टाकून शोध घेतला असता तरूणाचा मृतदेह अडकून आला होता.मृताची ओळख न पटल्याने पोलीस पाटील जितेंद्र बडोले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम ३०२,२०१ अंतर्गत गुन्हा नोंद केला होता. तसेच पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या आदेशावरून मृताची ओळख पटविण्यासाठी मृताचे छायाचित्र व्हॉट्सअ‍ॅप व सोशल मीडियावर टाकण्यात आले होते. अशात सायंकाळी नरेंद्र चुटे यांनी सालेकसा पोलीस ठाण्यात जाऊन मृत तरूण त्यांचा मुलगा रितीक चुटे असल्याचे सांगीतले. चौकशीनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रमेश गर्जे यांचे २ पथक व सालेकसाचे निरीक्षक राजकुमार डुणगे यांनी पथक सोधकामासाठी रवाना केले. तपासांतर्गत पोलिसांनी आयुष सुरेंद्र बोरकर (२०), नितेश उर्फ सागर गोविंद तिघारे (२१) व मयुर सुभाष डोंगरगाव (२०,रा.छोटा गोंदिया) यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांना खून केल्याचे कबूल केले.असा केला रितीकचा गेमआरोपी आयुष बोरकर हा सोमवारी (दि.१२) रात्री १० वाजतादरम्यान चावडी चौकात मोबाईल बघत बसला असता रितीकने दारूच्या नशेत त्याला शिविगाळ केली व दुचाकी रात्री फोडतो असे बोलून धक्काबुक्की केली. यापूर्वीही रितीकने चाकू दाखवून आयुषला धमकाविले होते. सततच्या या त्रासाला कंटाळून आयुषने आपला मित्र सागर व मयुर यांच्या मदतीने दुचाकीवर बसवून जिल्हा परिषद जवळील शिव मंदिरात नेले व समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र रितीक उलट त्यांना बघून घेण्याची धमकी देऊ लागला. यावर तिघांनी त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केली व दुचाकीवर बसवून ठाणामार्गे साखरीटोलाकडे नेत असताना रितीकने दुचाकीवरून पळण्याचा प्रयत्न केला. यावर सागरने त्याचा गळा आवळला मात्र तो मेला नाही. अशात तिघांनी त्याला कोटरा डॅम येथे नेले व दगडाने डोक्यावर मारून ठार केले व डॅमच्या पाण्यात टाकून दिले.

टॅग्स :Murderखून