शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

जलस्वराज्य प्रकल्पाचा उपक्रम

By admin | Updated: February 2, 2017 01:04 IST

जिल्ह्यातील १०६ गावामध्ये जलस्वराज्य प्रकल्प राबविण्यात आला. त्यानुसार प्रत्येक गावातील महिला सबलीकरण

इटखेडा : जिल्ह्यातील १०६ गावामध्ये जलस्वराज्य प्रकल्प राबविण्यात आला. त्यानुसार प्रत्येक गावातील महिला सबलीकरण समितीला शासनाकडून बचत गटाच्या माध्यमातून बीज भांडवल म्हणून महिला बचत गटांना वाटप करण्यासाठी निधी प्राप्त झाला. तो निधी त्या महिला सबलीकरण समितीकडे कायमस्वरूपी ठेवण्याचे धोरण आहे. यात फक्त महिला सबलीकरण समिती जलस्वराज्य प्रकल्प महागावच्या समितीनेच बीज भांडवल वाटप वसुलीचे काम सुरू ठेवले आहे. महिला सबलीकरण समितीचा पारदर्शक कारभार, सहभागी सर्व महिलांचा प्रामाणिकपणा, बीज भांडवलाची उचल करून नियमितपणे परतफेड करण्याची सवय यामुळे हे शक्य झाल्याचे उद्गार मार्गदर्शक आर.के. देशमुख यांनी काढले. ते महिला सबलीकरण समिती जलस्वराज्य प्रकल्प महागावच्या वतीने आयोजित महिला बचत गटाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महिलांना मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी सरपंच पपिता जांभुळकर होत्या. याप्रसंगी उमेद मधील झेप ग्रामसंघाच्या अध्यक्ष आशा देशमुख, सचिव हेमलता डोंगरवार, भरारी ग्राम संघाच्या अध्यक्षा निकिता भजने, सचिव रसिका शहारे व तंसुमता साखरे उपस्थित होते. प्रारंभी समितीच्या सचिव मंगला रामटेके यांनी बीज भांडवल वाटप व वसुलीचा आढावा सादर करीत बचत गटाकडून समितीला व्याजाच्या रुपाने ३ लाख ५६ हजार ९८२ रुपये प्राप्त झाल्याचे सांगितले. याप्रसंगी सुनंदा फुलबांधे, मालन देशपांडे, शोभा मेश्राम, गोदावरी पालीवाल, पूजा देशकर, ज्योती जांभुळकर, कल्पना साखरे, निवृत्ती डोंगरवार, इंदू झोडे, कविता मेश्राम, तिरंगना जांभूळकर व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.