शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जलस्वराज्य प्रकल्पाचा उपक्रम

By admin | Updated: February 2, 2017 01:04 IST

जिल्ह्यातील १०६ गावामध्ये जलस्वराज्य प्रकल्प राबविण्यात आला. त्यानुसार प्रत्येक गावातील महिला सबलीकरण

इटखेडा : जिल्ह्यातील १०६ गावामध्ये जलस्वराज्य प्रकल्प राबविण्यात आला. त्यानुसार प्रत्येक गावातील महिला सबलीकरण समितीला शासनाकडून बचत गटाच्या माध्यमातून बीज भांडवल म्हणून महिला बचत गटांना वाटप करण्यासाठी निधी प्राप्त झाला. तो निधी त्या महिला सबलीकरण समितीकडे कायमस्वरूपी ठेवण्याचे धोरण आहे. यात फक्त महिला सबलीकरण समिती जलस्वराज्य प्रकल्प महागावच्या समितीनेच बीज भांडवल वाटप वसुलीचे काम सुरू ठेवले आहे. महिला सबलीकरण समितीचा पारदर्शक कारभार, सहभागी सर्व महिलांचा प्रामाणिकपणा, बीज भांडवलाची उचल करून नियमितपणे परतफेड करण्याची सवय यामुळे हे शक्य झाल्याचे उद्गार मार्गदर्शक आर.के. देशमुख यांनी काढले. ते महिला सबलीकरण समिती जलस्वराज्य प्रकल्प महागावच्या वतीने आयोजित महिला बचत गटाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महिलांना मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी सरपंच पपिता जांभुळकर होत्या. याप्रसंगी उमेद मधील झेप ग्रामसंघाच्या अध्यक्ष आशा देशमुख, सचिव हेमलता डोंगरवार, भरारी ग्राम संघाच्या अध्यक्षा निकिता भजने, सचिव रसिका शहारे व तंसुमता साखरे उपस्थित होते. प्रारंभी समितीच्या सचिव मंगला रामटेके यांनी बीज भांडवल वाटप व वसुलीचा आढावा सादर करीत बचत गटाकडून समितीला व्याजाच्या रुपाने ३ लाख ५६ हजार ९८२ रुपये प्राप्त झाल्याचे सांगितले. याप्रसंगी सुनंदा फुलबांधे, मालन देशपांडे, शोभा मेश्राम, गोदावरी पालीवाल, पूजा देशकर, ज्योती जांभुळकर, कल्पना साखरे, निवृत्ती डोंगरवार, इंदू झोडे, कविता मेश्राम, तिरंगना जांभूळकर व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.