शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

आमदारांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 23:48 IST

जिल्ह्यातील काही भागात १३ फेब्रुवारीच्या रात्री आलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटींमुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी आपल्या मतदारसंघात येत असलेल्या गोरेगाव तालुक्यातील गावांचीच पाहणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : जिल्ह्यातील काही भागात १३ फेब्रुवारीच्या रात्री आलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटींमुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी आपल्या मतदारसंघात येत असलेल्या गोरेगाव तालुक्यातील गावांचीच पाहणी केली. जेव्हा की पाथरी, सिलेगाव, हिरापूर, बोळूंदा, बागडबंद या तिरोडा विधानसभा मतदारसंघातील गावांतील शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले. परंतु त्या भागात पालकमंत्री पोहोचलेच नाही. अखेर आमदार विजय रहागडांले यांनी या गावांसह तिरोडा तालुक्यातील गारपिटग्रस्त गावांमध्ये जाऊन पाहणी करीत तहसीलदारांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे निर्देश दिले.पालकमंत्री बडोले यांनी १४ फेब्रुवारीला गोरेगाव तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन अवकाळी पाऊस व गारिपटीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प. समाज कल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे, तहसीलदार कल्याणकुमार डहाट उपस्थित होते. तर आमदार रहागंडाले यांच्यासोबत तहसीलदार डहाट, समाजकल्याण सभापती विश्वजीत डोंगरे,लक्ष्मण भगत, सुरेन्द्र बिसेन, पं.स. सदस्य पुष्पराज जनबंधू यांच्यासह गारपीटग्रस्त गावातील पोलीस पाटील, सरपंच उपस्थित होते.गारपिटीमुळे गोरेगाव तालुक्यातील १५ गावांना जबर फटका बसला आहे. तर ४६९ घरांचे नुकसान झाले आहे. आमगाव तालुक्यातील ५ गावांतील २५५ घरे, देवरी तालुक्यातील ९ गावे, तिरोडा तालुक्यातील १० गावांतील ४६९ घरे, सालेकसा तालुक्यातील ९ गावांना या गारपिटीचा फटका बसला आहे. अर्जुनी मोरगाव व सडक-अर्जुनीला काही प्रमाणात फटका बसला आहे.गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार, मोहाडी, कमरगाव यासह ४० गावांतील शेतीचे नुकसान झाले.