शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
3
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
4
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
6
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
7
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
8
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
9
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
10
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
11
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
12
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
13
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
14
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
15
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
16
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
17
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
18
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
19
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
20
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?

जिल्ह्यात मोहरी उत्पादनाचा नावीन्यपूर्ण प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 05:00 IST

गोंदिया जिल्ह्याला धानाचे कोठार म्हटले जात असून दूरवर जिल्ह्याची ख्याती आहे. त्यामुळे येथील शेतकरी धानाचे पीकच प्रामुख्याने घेत असून त्यापलीकडे ते विचार करीत नसल्याचे दिसते. मात्र जिल्ह्यातील शेती आजही बहुतांश बरथेंबी पावसावर अवलंबून आहे. अशात चांगला पाऊस तर शेतकरी उन्हाळी धान पीकही घेतो. मात्र कमी पाऊस झाल्यास तो हंगामही हातून जातो. शिवाय किडरोग व अन्य नैसर्गिक कारणांमुळे धानाचे उत्पादन कधी चांगले तर कधी कमी होते.

ठळक मुद्देकृषी विभागाचा उपक्रम : २०० एकरात केली लागवड

n  n n n  कपिल केकत    लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्याची धानाचा जिल्हा म्हणून ख्याती असून धान हेच येथील शेतकऱ्यांचे प्रमउख पीक आहे. मात्र कधी पाऊस तर कधी किडरोग यामुळे येथील शेतकरी नेहमीच धान पिकाला घेऊन संकटात दिसून येतो. शिवाय भरपूर पाऊस तर ठीक मात्र पाऊस कमी झाल्यास उन्हाळी (रब्बी) धान पीक त्याला घेता येत नाही. अशात शेतकऱ्यांना धानाला जोड म्हणून कृषी विभागाने यंदा मोहरी लागवडचा प्रयोग जिल्ह्यात केला आहे. यासाठी २०० एकरात प्रथमच मोहरी लागवड करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्याला धानाचे कोठार म्हटले जात असून दूरवर जिल्ह्याची ख्याती आहे. त्यामुळे येथील शेतकरी धानाचे पीकच प्रामुख्याने घेत असून त्यापलीकडे ते विचार करीत नसल्याचे दिसते. मात्र जिल्ह्यातील शेती आजही बहुतांश बरथेंबी पावसावर अवलंबून आहे. अशात चांगला पाऊस तर शेतकरी उन्हाळी धान पीकही घेतो. मात्र कमी पाऊस झाल्यास तो हंगामही हातून जातो. शिवाय किडरोग व अन्य नैसर्गिक कारणांमुळे धानाचे उत्पादन कधी चांगले तर कधी कमी होते. परिणामी येथील शेतकरी नेहमीच चिंतेत दिसून येतो. विशेष म्हणजे, यंदा पुर, अवकाळी व किडरोगांची धानाची नासाडी केल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. अशात शेतकऱ्यांना धानाच्या जोडीला अन्य पीक देऊन त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारता यावी यासाठी कृषी विभागाकडून नेहमीच नवनवे प्रयोग केले जातात. यातच यंदा कृषी विभागाने जिल्ह्यात प्रथमच मोहरी उत्पादनाचा प्रयोग केला आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने शेतकरी रब्बी पीकांकड वळला असून १९ हजार हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे. यात हरभरा, लाखोळी, जवस, ज्वारी, गहू व अन्य पिकांचा समावेश असतानाच २०० एकरात मोहरीची लागवड करण्यात आली आहे. मोहरी हे तेलबीय पीक असून अत्यंत फायदेशीर असे पीक आहे. यामुळे जिल्ह्यात हा प्रयोग यशस्वी झाल्यास येथील शेतकरी यातून आपली चांगलीच प्रगती साधू शकरणार यांत शंका नाही. जिल्ह्यात करडई लागवडीचे दुसरे वर्ष जिल्ह्यात यंदा मोहरीचा प्रयोग पहिल्यांदाच केला जात आहे. मात्र करडईचे हे दुसरे वर्ष आहे. मागील वर्षापासून जिल्ह्यात कृषी विभागाकडून करडईची लागवड केली जात आहे. मागील वर्षी जिल्ह्यात ३०० एकरात करडईची लागवड करण्यात आली. होती. तर यंदा २०० एकरात करडई लावण्यात आली आहे.

१९००० हेक्टरमध्ये रब्बीची लागवड यंदा जिल्ह्यात १९००० हजार हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये ५११२ हे. क्षेत्रात हरभरा, ६५४३ हे. क्षेत्रात लाखोळी, २०२२ हे.क्षेत्रात जवस, १२२९ हे.क्षेत्रात गहू व अन्य पिकांची लागवड करण्यात आली आहे. सोतबच आता मोहरीची लागवड करण्यात आली असल्याने यंदाचा प्रयोग बघून पुढील वर्षी त्यात वाढ करता येवू शकते. 

टॅग्स :agricultureशेती