शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

ग्रामसभेत योजनांची माहिती

By admin | Updated: April 25, 2016 01:44 IST

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्ताने ग्राम उदय ते भारत उदय अभियानांतर्गत शनिवारी २३ एप्रिलला ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा पार पडली.

इसापूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्ताने ग्राम उदय ते भारत उदय अभियानांतर्गत शनिवारी २३ एप्रिलला ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा पार पडली. या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. या अभियानांतर्गत पंचायतराज संस्थांचे बळकटीकरण, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध शासकीय योजना, राष्ट्रीय पंचायत दिनाचे महत्त्व आणि ७३ वी घटना दुरूस्तीने झालेले बदल, ग्रामपंचायत विकास आराखडा, निधीचा उत्तम विनियोग, स्वच्छ पाणी व स्वच्छता, ग्रामविकासात महिलांचा सहभाग, शासनाच्या विविध योजना व त्यांचा वापर कसा करावा तसेच रोजगार हमी अधिनियम, आपले गाव स्वच्छ व हागणदारी मुक्त गाव, गावविकासात महिलांचे योगदान, गावातील बचतगटांनी केलेली कामे, सामाजिक एकता व जातीय सलोखा राखण्यासाठी प्रत्येकाने घ्यावयाची काळजी, वंचित घटकाला शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी घ्यावयाची काळजी, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, दिनदयाल अंत्योदय योजना, ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री आवास योजना, बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना तसेच विविध योजनांची ग्रामसभेत माहिती देण्यात आली. अध्यक्षस्थानी ग्रा.पं. सदस्य दामोधर चांदेवार होते. याप्रसंगी सुनिता गेडाम, डिगेश्वरी चांदेवार, आशा वर्कर तनुजा अनवले, डी.एस. मेश्राम, रिमा येरणे, संतोष रोकडे, विजय मेश्राम व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)